- Home »
- Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal
मराठे आधी कोणाच्या अंगावर जाणार नाहीत, पण आता…; जरागेंचा थेट इशारा
मराठा आंदोलक मनोज जरांगेनी माध्यमांशी संवाद साधतांना भुजबळांवर टीका केली. मराठे आधी कोणाच्या अंगावर जाणार नाहीत, पण आता आम्हीही शांत बसणार नाही,
हाकेंच्या आंदोलनामागे भुजबळ, जातीय दंगली झाल्या तर तेच जबाबदार…; जरांगेंचे टीकास्त्र
मी कशात नाही म्हणणारे छगन भुजबळ हे आता उघड पडलेत. त्यांनीच लक्ष्मण हाकेचं आंदोलन उभं केलं होतं - मनोज जरांगे
राजकीय करिअर संपवण्याच्या धमकीला घाबरत नाही, ओबींसींसाठी लढत राहणार; भुजबळांचा पलटवार…
राजकीय करिअर उद्वस्त होऊन मी घरी बसलो तरी मी ओबीसींच्या मुद्दयावर रस्त्यावर उतरून लढत राहणार आहे. - छगन भुजबळ
OBC Meeting: हाकेंचे उपोषण, भुजबळांचे प्रेशर… OBC बैठकीत काय काय झाले?
Laxman Hake On OBC meeting: ओबीसी समाजाच्या (OBC meeting) प्रश्नावर उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला दिवसेंदिवस अधिक धार येत आहे.
ओबीसी आरक्षणावर पहिला हक्क मराठ्यांचा; मनोज जरांगे पाटलांनी सांगितला ‘A टू Z’ इतिहास
ओबीसी आरक्षणासंदर्भात जी मुंबईत बैठक झाली ती मॅनेज बैठक होती असा थेट आरोप करत मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार टीका केली.
“भुजबळांना पक्षात घेऊ नका”, ठाकरे गटातील प्रवेशाला येवल्यातूनच पहिला विरोध
भुजबळांना शिवसेनेत प्रवेश देऊ नये असा ठराव येवला मतदारसंघातील 46 गावांतील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना पाठवला आहे.
लक्ष्मण हाके उपोषण सोडणार? छगन भुजबळांसह सहा मंत्री उपोषणास्थळी हाकेंची आज भेट घेणार
गेली 10 दिवसांपासून लक्ष्मण हाके हे जाल्ह्यातील वडीगोद्री येथे अमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. ते आज उपोषण सोडण्याची शक्यता आहे.
‘एकही नोंद रद्द झाली तर तुम्हाला महागात पडेल’, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
Manoj Jarange : राज्यात सध्या आरक्षणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यातच आज मुख्यंमत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde
आता ओबीसींचे प्रश्न सोडविण्यासाठीही मंत्रिमंडळाची उपसमिती; मुख्यमंत्र्यांनी घेतले चार मोठे निर्णय
खोटे प्रमाणपत्र दिले जाणार नाहीत. खोटे प्रमाणपत्र देणे आणि घेणे गुन्हा आहे. खोटे प्रमाणपत्र दिल्यास कारवाई केली जाईल-एकनाथ शिंदे
शिंदे-फडणवीसांसमोरच भुजबळांचा पारा चढला, म्हणाले, ‘सयेसोयरेची अधिसूचना काढू नका…’
लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्या मागण्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती