- Home »
- Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal
निलेश राणे भडकले; म्हणाले ‘ही’ भूमिका बरोबर नाही, भुजबळांना आवरलं पाहिजे
जागा वाटपावरून छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी एक्सवर पोस्ट करत जोरदार टीका केली आहे.
‘अब की बार 400 पार’ घोषणेमुळे दमछाक झाली; पंतप्रधानांचा दाखला देत भुजबळ थेटच बोलले
छगन भुजबळ यांनी भाजपच्या लोकसभा निवडणुकांमधील अब की बार 400 पार या घोषणेमुळे मोठी अडचण झाली अशी थेट कबुलीच दिली आहे.
भुजबळांच्या लोकसभा उमेदवारीसंदर्भात राजकारण झालं; प्रफुल पटेलांचा खळबळजनक खुलासा
छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभेची उमेदवारी देण्यासंदर्भात थोड राजकारण झालं असा खुलासा प्रफुल पटेल यांनी केला आहे.
भुजबळांचा मोठा खुलासा! म्हणाले, जरांगे पाटलांमुळे माझ्या उमेदवारीला आडकाठी
अमित शाह यांनी उमेदवारी देण्याचं सांगितलं होतं. परंतु, मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांनी विरोध केला असावा असं भुजबळ म्हणाले आहेत.
“येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय? तुझी नियत..” जरांगेंचा भुजबळांवर पुन्हा हल्लाबोल
येवल्यावाला म्हणतो की आम्ही ६० टक्के आहे. तू काय आम्हाला बधीर समजतो काय, अशा शब्दांत मनोज जरांगे यांनी भुजबळांवर टीका केली.
“पक्ष फुटला नसता तर मीच CM झालो असतो”; शरद पवारांचा दावा भुजबळांनी खोडला
जर काँग्रेस पक्ष फुटला नसता तर मला खात्री आहे की मीच मुख्यमंत्री झालो असतो. नंतर मला उपमुख्यमंत्रिपदी संधी मिळाली. ज्यावेळी शरद पवारांनी मला दोन वेळा उपमुख्यमंत्री केलं त्यावेळी पक्ष फुटला नाही.
राज ठाकरेंचे भुजबळांवर टीकास्त्र, CM शिंदे म्हणाले, ‘बाळासाहेबांनी भुजबळांना माफ केलं…’
राज ठाकरेंच्या टीकेला भुजबळांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. या सगळ्या वादानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यावर भाष्य केलं.
… म्हणून माघार घेतली, छगन भुजबळांचा मोठा खुलासा, सांगितली पडद्या मागची गोष्ट
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत आपला अपमान झाल्याने नाशिक लोकसभा मतदारसंघातून माघार
अजितदादांचं माहिती नाही पण, भुजबळ नाराज असल्याचं ऐकलं; जयंत पाटलांना कशाचा सुगावा?
निवडणुकीचा कल कोणत्या बाजूने लागणार याचा अंदाज छगन भुजबळांना नेहमीच असतो. भुजबळ नाराज आहेत हे आम्हीही ऐकून आहोत
तुम्ही तर रक्ताचे होतात ना? तरीही बाळासाहेबांसोबत असं का केलं?, भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
राज शाळेतून आला नाही, म्हणून अनेकदा मातोश्रीवर लोक जेवत नव्हते. असं असतांना तुम्ही बाळासाहेबांना का सोडलं? तुम्ही तर रक्ताचे आहात ना?
