- Home »
- Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal
ही पण मते गेली आणि ती पण ; प्रचार सभांना न बोलविण्याचे शल्य भुजबळांनी जाहीरपणे बोलून दाखविले
छगन भुजबळः मुस्लिम, दलित समजाबरोबर आदिवासी समाज हे आपल्याला सोडून गेले आहेत. आजार ओळखून औषध दिले तर यश आपले आहे.
छगन भुजबळ कोणत्या गटात? जयंत पाटील म्हणाले, ‘उद्या संध्याकाळी…’
छगन भुजबळ हे महायुतीत आहेत की, मविआसोबत आहेत, अशी चर्चा सुरू झाली. त्यावर जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
राष्ट्रवादीत ठिणग्या! मुश्रीफ हे सिनियर, त्यांचे ऐकले पाहिजे…; छगन भुजबळांचा टोमणा
हसन मुश्रीफांच्या टीकेला भुजबळांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिले. मुश्रीफ हे सिनियर, त्यामुळे त्यांचे ऐकलं पाहिजे, असा टोमना त्यांनी लगावला.
“राज्यसभाच कशाला मी लोकसभा सोडली, नाराजी नाही”; भुजबळांचं मिश्किल वक्तव्य
राज्यसभेचे काय बोलता मी लोकसभा सोडली. मी नाराज नाही असे राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळांनी स्पष्ट केले.
निलेश राणे भडकले; म्हणाले ‘ही’ भूमिका बरोबर नाही, भुजबळांना आवरलं पाहिजे
जागा वाटपावरून छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी एक्सवर पोस्ट करत जोरदार टीका केली आहे.
‘अब की बार 400 पार’ घोषणेमुळे दमछाक झाली; पंतप्रधानांचा दाखला देत भुजबळ थेटच बोलले
छगन भुजबळ यांनी भाजपच्या लोकसभा निवडणुकांमधील अब की बार 400 पार या घोषणेमुळे मोठी अडचण झाली अशी थेट कबुलीच दिली आहे.
भुजबळांच्या लोकसभा उमेदवारीसंदर्भात राजकारण झालं; प्रफुल पटेलांचा खळबळजनक खुलासा
छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभेची उमेदवारी देण्यासंदर्भात थोड राजकारण झालं असा खुलासा प्रफुल पटेल यांनी केला आहे.
भुजबळांचा मोठा खुलासा! म्हणाले, जरांगे पाटलांमुळे माझ्या उमेदवारीला आडकाठी
अमित शाह यांनी उमेदवारी देण्याचं सांगितलं होतं. परंतु, मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांनी विरोध केला असावा असं भुजबळ म्हणाले आहेत.
“येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय? तुझी नियत..” जरांगेंचा भुजबळांवर पुन्हा हल्लाबोल
येवल्यावाला म्हणतो की आम्ही ६० टक्के आहे. तू काय आम्हाला बधीर समजतो काय, अशा शब्दांत मनोज जरांगे यांनी भुजबळांवर टीका केली.
“पक्ष फुटला नसता तर मीच CM झालो असतो”; शरद पवारांचा दावा भुजबळांनी खोडला
जर काँग्रेस पक्ष फुटला नसता तर मला खात्री आहे की मीच मुख्यमंत्री झालो असतो. नंतर मला उपमुख्यमंत्रिपदी संधी मिळाली. ज्यावेळी शरद पवारांनी मला दोन वेळा उपमुख्यमंत्री केलं त्यावेळी पक्ष फुटला नाही.