मिलिंद देवरा यांनी फडणवीस यांना पत्र लिहून आझाद मैदानासह दक्षिण मुंबईतील ठिकाणी वारंवार होणाऱ्या आंदोलनांवर निर्बंध आणण्याची मागणी केली आहे. या पत्रावरून मराठी भाषा एकीकरण समितीचे प्रमुख दीपक पवार यांनी बाप बदलला की विचार बदलतात असं नाही. हा आणि याचा सख्खा बाप यांचे विचार इतकेच मराठीद्वेष्टे होते. मिलिंद देवरा यांच्या पत्राची दक्षिण मुंबईतच होळी झाली पाहिजे. असं म्हणत तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Maratha reservation CM Fadanvis Meeting : मराठा आंदोलनाच्या (Maratha reservation) पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी (CM Fadanvis) महत्त्वाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, ओबीसी नेते छगन भुजबळ आणि महाधिवक्ता बिरेंद्र सराफ उपस्थित आहेत. मराठा आरक्षणाच्या […]
जर भाजपच्या कार्यकर्त्याला न्याय मिळत नसेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपचे कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी कसे
या सर्वांचे फिक्सर होते आणि महाराष्ट्राचे संभाव्य नुकसान टाळल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार आणि अभिनंदन.
Ahilyanagar जिल्ह्यातील राहाता तालुक्याचे भूमीपुत्र गणेश निबे यांच्या कंपनीमध्ये देशाचे संरक्षण साहित्य बनणार आहे. त्याचे आज उद्धाटन झाले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्याचे भूमीपुत्र श्री गणेश निबे यांच्या कंपनीमध्ये देशाचे संरक्षण साहित्य बनणार आहे. त्याचे आज उद्धाटन झाले.
राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. मुख्यमंत्री म्हणून तुम्ही जायला पाहिजे होतं बीड आणि परभणीमध्ये. तुम्हाला भीती वाटली