लोकसभा निवडणुकीत सर्वात चर्चा झालेल्या जागांपैकी सांगलीचा मतदारसंघदेखील आघाडीवर होता. या ठिकाणी मविआकडून ठाकरे गटाने चंद्राहार पाटलांना उमेदवारी जाहीर केली होती.
मागील लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर या निवडणुकीत अनेक रेकॉर्ड झाल्याचे दिसून आले. काही उमेदवार तर एक टक्क्यांपेक्षाही कमी अंतराने विजयी झाले
लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला बहुमत मिळाल्यास ४८ तासांत पंतप्रधान पदाचा उमेदवार निश्चित करून शपथ दिली जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं बोलणं ऐकून हसू येत असल्याचा खोचक टोला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी लगावलायं. पंतप्रधान मोदींनी महात्मा गांधीवर केलेल्या विधानावरुन खर्गेंनी टोलेबाजी केलीयं.
कल्याणीनगर अपघात प्रकरणात काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपसह संपूर्ण यंत्रणेला अक्षरशः घाम फोडला.
मतदानाची प्रक्रिया ही पारदर्शक आहे. कुठलाही भेदभाव केला जात नाही. उमेदवारांना मतदान केंद्रावरील मतदान झाल्याचा फॉर्म 17 सी दिला जात आहे.
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना काँग्रेसला मतदान करता आलेले नाही.
एडीए संस्थेने लोकसभेची निवडणूक लढवत असलेल्या 8 हजार 360 उमेदवारांपैकी 8 हजार 337 उमेदवारांच्या शिक्षणाचा अभ्यास केला आहे.
PM Modi Patiala Rally: देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून महाराष्ट्रात 15 पेक्षा जास्त सभा घेत विरोधकांवर हल्लाबोल करणारे देशाचे
सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपला पराभवाची चाहूल लागली आहे का? संजय पाटील यांना टेन्शन का आले आहे?