- Home »
- Congress
Congress
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर वाहनांची तोडफोड, BJP वर आरोप
रविवारी रात्री उशिरा अज्ञात लोकांनी उत्तर प्रदेशातील अमेठी येथील गौरीगंज येथील काँग्रेस कार्यालयाबाहेरगोंधळ घातला
कॉंग्रेसने कलम 370 अनौरस बाळासारखं सांभाळलं; रत्नागिरीतून अमित शाहांचे टीकास्त्र
काँग्रेसने (Congress) एखाद्या अनौरस बाळासारखं कलम 370 सांभाळलं. मोदींनी कलम 370 हटवून काश्मीरला भारताशी जोडण्याचे काम केले. - शाह
लेट्सअप विश्लेषण : राहुल गांधींच्या पराभवाची भीती की रणनीती?; ‘शहजादें’ साठी काँग्रेसचा मोठा डाव!
गेल्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा पराभव करून विजय मिळवला होता. यावेळीही स्मृती इराणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत
सोनिया गांधींचे खासदार प्रतिनीधी ते अमेठीतून काँग्रेस उमेदवार! कोण आहेत के.एल. शर्मा
अमेठी मतदारसंघातून काँग्रेसने किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. शर्मा पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
संजय निरुपम यांची 20 वर्षांनी घरवापसी! का सोडली होती शिवसेना? वाचा सविस्तर
काँग्रेस पक्षाने निलंबीत केल्यानंतर संजय निरुपम यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी 20 वर्षानंतर घरवापसी केली आहे.
Amit Shah Fake Video प्रकरणी मोठी कारवाई; आप अन् कॉंग्रेसशी संबंधित दोघांना अटक
Amit Shah यांच्या फेक व्हिडीओ प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
गर्मी असुद्या कितीही! तुम्ही देशासाठी मतदान करा, मोदींचं सातारकरांना आवाहन
सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचार सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.
युवराजाला आपसूक सत्ता मिळत नाही म्हणून निवडणूक आयोग हुकूमशाही ठरत नाही, मोदींचा घणाघात
PM Modi Interview : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीमध्ये अनेक प्रश्नांची उत्तर देत काँग्रेस खासदार
तेव्हा देशाचे पंतप्रधान अमेरिकेजवळ जाऊन रडायचे, फडणवीसांची कॉंग्रेसवर सडकून टीका
आधी जेव्हा पाकिस्तानी भारतात बॉम्बस्फोट करायचे, तेव्हा देशाचे पंतप्रधान अमेरिकेजवळ (America) जाऊन रडायचे, अशी टीका फडणवीसांनी केली.
इंडिया आघाडी म्हणजे सव्वीस पक्षांची खिचडी; फडणवीसांची घणाघाती टीका
loksabha election 2024 : इंडिया आघाडीत एकत्रित आलेले सव्वीस पक्ष म्हणजे खिचडी आहे, अशी टीका फडणवीसांनी केली.
