- Home »
- Congress
Congress
आज तुमची वेळ, उद्या माझी येईल; पराभवानंतर चंद्रहार पाटील यांची भावनिक पोस्ट
सांगली लोकसभा निवडणुकीत शिवसेना उबाठा गटाचा मोठा पराभव झाला आहे. त्यानंतर उमेदवार चंद्रहार पाटील यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
चिराग-स्टॅलिन सुसाट, गाठला 100 टक्के स्टाईक रेट; भाजप-शिंदेंचा डाव निम्म्यावर
भाजप आणि जेडीयूच्या जागांचा स्ट्राइक रेट कमी झाला आहे. याबाबतीत समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचा फायदा झाला आहे.
कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आघाडी धर्म पाळला नाही, त्यांच्यावर कारवाई करा; ठाकरेंच्या खासदाराचे पटोलेंना पत्र
कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपल्या विरोधात काम केल्याची तक्रार संजय जाधवांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडे पत्रातून केली.
इंडिया आघाडी विरोधात बसणार, सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही; सूत्रांची माहिती
इंडिया आघाडी (India Alliance) विरोधात बसणार असून सरकार स्थापनेचा प्रयत्न करणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
निवडणुकीत सुमार कामगिरीमुळेच फडणवीचांचे राजीनाम्याचे नाटक; कॉंग्रेसचे टीकास्त्र
राज्यातील भाजपची कामगिरी अत्यंत सुमार झालीये, याची जाणीव फडणवीसांना झाली असून ते आता केंद्रीय नेतृत्वाकडून कारवाई होण्यापूर्वीच राजीनामा देण्याचे नाटक करत आहेत, अशी टीका लोंढे यांनी केली.
फडणवीसांचं गणित चुकलं; नाना पटोलेंचा डाव यशस्वी, शरद पवारांचा प्रभाव कायम
लोकसभा निवडणुकांमध्ये विदर्भात भाजपला मोठं यश मिळेल असं वाटत असताना काँग्रेसने मुसंडी मारली आहे. त्यामुळे नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
बालेकिल्ल्यातच पिछेहाट! भाजपला सर्वाधिक टोचणार ‘या’ मतदारसंघातील काँग्रेसचा विजय
मागील दोन निवडणुकीत जो करिष्मा भाजपने करून दाखवला होता तशी कामगिरी यंदा करता आलेली नाही. इंडिया आघाडीने शानदार प्रदर्शन केले
महायुतीचा फुगा फुटला ! मविआला सर्वाधिक जागा, गेल्या वेळी एक जागा जिंकणारा काँग्रेस ‘बिग बॉस’
राज्यात महाविकास आघाडीने महायुतीला धूळ चारली आहे. महाविकास आघाडीने सर्वाधिक तीस जागा जिंकल्या आहेत. तर एक अपक्ष उमेदवार विजयी झालेत.
विदर्भात महायुतीला दे धक्का! दहा पैकी सात जागांवर ‘मविआ’चा दणदणीत विजय
राज्यात महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) 30 जागा मिळाल्या आहेत. तर महायुतीला 17 जागांवर समाधान मानावं लागलं.
पश्चिम महाराष्ट्रात मविआने युतीला पाणीच पाजलं! सोलापूर, सांगली, अन् कोल्हापुरात दे धक्का…
लोकसभेच्या निकालानंतर पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीने महायुतीला पाणीच पाजलं असल्याचं स्पष्ट झालं. सोलापूर, सांगली, कोल्हापुरात महायुतीला दे धक्का मिळालायं.