- Home »
- Eknath Shinde
Eknath Shinde
“उद्धव ठाकरेंना म्हणालो होतो काँग्रेसची साथ सोडा, पण त्यांनी ऐकलं नाही”; शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा खुलासा
रामदास कदम यांनी आता जे वक्तव्य केलं आहे त्यामुळे दोन्ही शिवसेनेत वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
‘मविआ’साठी युती सरकारचाच फॉर्म्युला; 2024 मध्ये घडतंय 29 वर्षांचं पॉलटिक्स..
मुख्यमंत्रिपदासाठी ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांनाच घोषित करावे यासाठी दबाव टाकला जात होता.
शिवरायांचा पुतळा पडला पण महाराष्ट्रात दंगली कशा झाल्या नाही; चंद्रकांत खैरेंचं वादग्रस्त वक्तव्य…
आज इतका मोठा पुतळा पडला, मला समजत नाही, महाराष्ट्र सरकारच्या विरोधात दंगली का होत नाहीत? दंगली झाल्या पाहिजे. - चंद्रकांत खैरे
विरोधकांचे आंदोलन राजकीय हेतून प्रेरित, मविआला निवडणुकीत जनता जोडेच…; CM शिंदेंचे टीकास्त्र
निवडणुकीचं घोडामैदान जवळ आलं. महाविकास आघाडीला पराभव दिसू लागला आहे. त्यामुळं हे आंदोलन केलं जातं, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
मंत्री राठोड हे पुन्हा अडचणीत ? नवी मुंबईतील पाचशे कोटींचा भूखंड लाटल्याचा वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप
Vijay Wadettiwar: राठोड यांनी एका धार्मिक ट्रस्टसाठी ही जागा मागितली होती. परंतु नंतर ही जागा स्वतःच्या ट्रस्टच्या नावावर केली.
लाडकी बहीण योजनेविरोधात पटोलेंचा माणूस कोर्टात गेलेला; फडणवीसांचा थेट नाव घेऊन आरोप
Devendra Fadnavis : माझी लाडकी बहिण योजनेचा मेळावा आज नागपूरमध्ये राज्य सरकारकडून आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री
महाराष्ट्र या चुकीला माफी देऊ शकणार नाही, प्रायश्चित अटळ; शरद पवार गटाचा पंतप्रधानांवर निशाणा
भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला महाराजांनी कधीच माफी दिली नव्हती. आमचा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवलेल्या वाटेवर चालतो.
विधानसभेपूर्वी काँग्रेसला मोठा झटका, आमदार जितेश अंतापूरकरांचा भाजपमध्ये प्रवेश
Jitesh Antapurkar : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठवाड्यात काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
PM Modi : मी शिवरायांच्या चरणांवर डोकं ठेवून माफी मागतो, पंतप्रधान मोदींचा माफीनामा
PM Modi : मी शिवरायांच्या चरणांवर डोकं ठेवून माफी मागतो आणि शिवरायांची पूजा करणाऱ्यांची देखील माफी मागतो. छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी
Shivaji Maharaj Statue : शिंदे अन् फडणवीसांच्या आधी अजितदादांनी गाठलं मालवण
एकीकडे राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. अद्यापही यावर राज्य सरकारने अंतिम तोडगा काढलेला नाही.