- Home »
- Election Commission
Election Commission
इतिहासात पहिल्यांदाच! निवडणूक अधिकाऱ्यांनी घरी जाऊन पूर्ण केली शरद पवार यांची राज्यसभा उमेदवारी प्रक्रिया
महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा प्रकारे प्रत्यक्ष उपस्थित न राहता त्यांनी आपला अर्ज सादर केल्याने या प्रक्रियेची विशेष चर्चा रंगली आहे.
Baramati By-Election : बारामती पोटनिवडणुकीची घाई…., मतदार यादी तयारीचा आदेश
Baramati By-Election : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता लवकरच बारामतीमध्ये पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे.
शाई पुसून पुन्हा मतदान करता येणं शक्य नाही, राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण
Maharashtra Election Commission : बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे
ब्रेकिंग! मुदत संपल्यानंतरही उमेदवारांना घरोघरी जाता येणार; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय…
आता उमेदवारांना मुदत संपल्यानंतरही प्रचार करता येणार असल्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला आहे.
झेडपी, पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाकडून आज घोषणेची शक्यता…
राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून आज केली जाणार असल्याची शक्यता आहे.
राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान; मतदानासाठी सुट्टी न दिल्यास कारवाईचा इशारा
मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना सुटी किंवा आवश्यक सवलत न दिल्यास संबंधित आस्थापनांवर दुकाने व आस्थापना खात्यामार्फत कठोर कारवाई करण्यात येईल.
बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांचे भविष्य ठरणार; निवडणूक आयोग घेणार मोठा निर्णय?
Election Commission : राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
महापालिका निवडणुकांची घोषणा! दुबार मतदार अन् चुकीचा पत्ता, निवडणूक आयोगाने काय दिलं स्पष्टीकरण?
मुंबईत एकूण 227 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेमध्ये दुबार मतदार आणि चुकीच्या पत्त्यांवर भाष्य केलं.
भाजप आणि काँग्रेसच्या बँक बॅलन्समध्ये किती फरक? अजय माकनने दिली धक्कादायक आकडेवारी
Ajay Maken On Election Commission : निवडणूक सुधारणावर राज्यसभेत बोलताना काँग्रेस खासदार अजय माकन यांनी निवडणूक आयोगाव
देशाच्या स्यायत्त संस्थांनावर पूर्ण कब्जा…, लोकसभेत राहुल गांधींचा भाजप आरएसएसवर वार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख करताना, राहुल गांधी म्हणाले की, देशातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत.