- Home »
- Election Commission
Election Commission
राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, 35 जागांवरील निवडणूक रद्द; नेमकं कारण काय?
Maharashtra Local Body Election : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार
एसआयआर सुधारणा नाही, गुन्हा; 16 बीएलओंच्या मृत्यूचे दाखले देत राहुल गाधींचा भाजप अन् आयोगावर निशाणा
Rahul Gandhi यांनी एसआयआरमधून सुधारणा नाही केवळ दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करत भाजप अन् आयोगावर निशाणा साधला आहे.
Election Commission : शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी मतदार नोंदणी सुरु
Election Commission : भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पुणे, नागपूर व औरंगाबाद विभागातील पदवीधर मतदार संघ
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान, 18 जिल्ह्यांमधील 121 जागांवर कोण मारणार बाजी?
Bihar Election 2025 : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी 7 पासून सुरुवात
निवडणूक आयोगाकडून स्था. स्व. संस्थांच्या निवडणुकीची घोषणा; वाचा,जिल्हा व विभागनिहाय संख्या
राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी येत्या 2 डिसेंबरला मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबरला निकाल लागणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाची आज 4 वाजता पत्रकार परिषद; निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार?
Maharashtra Election Commission : राज्यात होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आज महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची
मोठी बातमी, आजपासून ‘या’ 12 राज्यांमध्ये सुरू होणार एसआयआर ; जाणून घ्या सर्वकाही
Election Commission On SIR : बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वीपासून देशाच्या राजकारणात चर्चेत असलेला विशेष सघन सुधारणा म्हणजेच एसआयआर
सावध राहा, नाही तर अॅनाकोंडा येईल; शोलेचा डायलॉग म्हणत उद्धव यांचा निवडणूक आयोगासह सरकारला चिमटा
शोलेचा एक डायलॉग ठाकरेंनी यावेळी म्हटला, दूर गांव गांव में जब बच्चा रोता है तो मां कहती है, सोजा नही तो गब्बर आ जायेगा. तसंच आता सांगतो, तुम्ही सावध राहा, नाही तर अॅनाकोंडा येईल”
मग तुम्हाला आडवलंय कुणी?…., सत्याचा मोर्चामधून राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला थेट सवाल
या मोर्चात हजारो लोकांसह राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते.
अनेक वर्षांनंतर ठाकरे बंधू मोर्चामध्ये खांद्याला खांदा लावून, निवडणूक आयोगाला दिला गर्भित इशारा
या मोर्चामध्ये पायी चालत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सहभागी झाले. त्यामुळे निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावरची लढाई सुरू झाली.