- Home »
- Government
Government
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सरकारने उचललं पाऊल; महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दलाची स्थापना
Maharashtra Tourism Security Force ची स्थापना पर्यटनाला चालना आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी राज्य शासनाने घेतला आहे.
मोठी बातमी : लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; वृत्तवाहिन्यांना सरकारकडून सूचना
Pahalgam attack नंतर आता केंद्र सरकारने वृत्त वाहिन्यांना पहलगाम हल्ल्यानंतरच्या कारवायांचे रिअल टाईम कव्हरेज न करण्याचे आदेश जारी केले आहेत.
2 हजारहून अधिकच्या युपीआय व्यवहारांवर जीएसटी? असा कोणताही प्रस्ताव… सरकारने फेटाळले वृत्त
GST दोन हजारहून अधिकच्या यूपीआय व्यवहारांवर जीएसटी लावण्यात येणार आहे मात्र हे सर्व दावे अर्थ मंत्रालयाकडून फेटाळण्यात लावण्यात आले आहे.
गुडन्यूज! GST ने भरली सरकारची तिजोरी; जाणून घ्या किती झालं कलेक्शन?
GST ने सरकारची तिजोरी भरली आहे. त्यामुळे एप्रिलच्या पहिल्याचं दिवशी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
एलन मस्कची कंपनी एक्सकडून भारत सरकारवर खटला दाखल, पण नेमकं प्रकरण काय?
Elon Musk यांची सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेली कंपनी एक्सने भारत सरकार विरुद्ध कर्नाटक उच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे.
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यातील शाळांमध्ये CBSE पॅटर्न लागू; शिक्षणमंत्र्यांनी केली मोठी घोषणा!
राज्यातील राज्य मंडळाच्या शाळांच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये यावर्षी सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासूनच CBSE पॅटर्न लागू होणार
माजी राष्ट्रपतींची जमीन हडपल्यानंतर शासनाचीही फसवणूक; मंत्री रावलांवर अनिल गोटेंचा आणखी एक गंभीर आरोप
Jayakumar Rawal यांनी शासनाची फसवणूक करून दोन कोटी 65 लाख रुपये लाटले असा आरोप अनिल गोटे यांनी केला आहे.
औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तापलं! सुप्रिया सुळे म्हणाल्या, प्रत्येकाची आस्था…
Supriya Sule यांनी राज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलेलं आहे. यावर आपली भुमिका मांडली आहे.
शेतकरी कैलास नागरेचा बळी भाजपा युती सरकारने घेतला; हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
Harshvardhan Sapkal यांनी कैलास नारगेच्या आत्महत्येस भाजपा सरकारच जबाबदार असून हा सरकारी बळी आहे असा गंभीर आरोप केला आहे.
घोषणा अन् थापांभोवती फिरणारा अर्थसंकल्प; कवितेतून दानवेंनी काढले वाभाडे
Ambadas Danave यांनी राज्य सरकारने सोमवारी 2025 - 26 या आर्थिक वर्षांचा सादर केलेल्या अर्थसंकल्पावर घणाघाती टीका केली आहे.