- Home »
- Lok Sabha Election
Lok Sabha Election
उत्तरेच्या पॉलिटिक्समधूनच दक्षिणचं ‘उत्तर’; भाजपाच्या ‘दक्षिण’ उदयाचा धक्का कुणाला?
बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपला दक्षिण भारतात काही जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
सहा राज्यात काँग्रेसचा भोपळा; ‘या’ एक्झिट पोलने वाढली इंडिया आघाडीची ‘धाकधूक’
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं. यानंतर लगेचच विविध संस्थांचे एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे.
हिंगोलीकर 1991 पासूनची परंपरा राखणार का? युतीला उमेदवार बदलाचा फायदा होणार का?
हिंगोली जिल्ह्याला एक परंपरा आहे. मोठी आदिवासी लोकसंख्याही आहे. त्यामुळे यावेळी लोकसभेला हिंगोलीकर काय निर्णय घेणार? की परंपरा कायम ठेवणार?
Dhule Loksabha : कोणता टर्निंग पॉईंट सुभाष भामरे यांना हैराण करणार?
उत्तर महाराष्ट्रातील धुळे मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस उमेदवारात सरळ लढत आहे. येथे कोण बाजी मारणार याचं उत्तर ४ जूनला मिळेल.
पहिलं इलेक्शन अन् कंपन्याचं टायमिंग; काहींचा आजही दबदबा, काहींना लागलं टाळं
सात दशकांपूर्वी ज्या कंपन्यांचा दबदबा होता त्यात टाटा ब्रिटानिया पासून गोदरेज इंडस्ट्रीजपर्यंत अनेक कंपन्यांचा समावेश होता. यातील काही कंपन्या आजही अस्तित्व टिकवून आहेत.
देशात 300 राज्यात 40.. काँग्रेस नेत्यानं सांगितलं ‘मविआ’ विजयाचं गणित
राज्यात 40 जागांवर महाविकास आघाडी विजयी होईल. तर इंडिया आघाडी देशात तीनशे जागा जिंकणार आहे, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
“राज्यसभाच कशाला मी लोकसभा सोडली, नाराजी नाही”; भुजबळांचं मिश्किल वक्तव्य
राज्यसभेचे काय बोलता मी लोकसभा सोडली. मी नाराज नाही असे राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळांनी स्पष्ट केले.
योगी आदित्यनाथांच्या गोरखपूरमध्ये घमासान! “इस बार मामला फिल्मी है”
सन 1998 ते 2017 पर्यंत योगी आदित्यनाथ यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. या मतदारसंघात योगी आदित्यनाथ यांचाच दबदबा राहिला आहे.
भाजपला महाराष्ट्रात जागा कमी होण्याची भीती; शाह-नड्डांची झाली ‘मॅरेथॉन’ बैठक
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील उद्या मतदान होत आहे. ते पूर्ण होण्यापूर्वीच भाजपकडून कामगिरीचे फेरमूल्यांकन सुरू झालं आहे.
‘लीड’ एक लाखांच्या आत; 169 मतदारसंघात वाढली सत्ताधारी-विरोधकांची ‘धाकधूक’
मागील लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर या निवडणुकीत अनेक रेकॉर्ड झाल्याचे दिसून आले. काही उमेदवार तर एक टक्क्यांपेक्षाही कमी अंतराने विजयी झाले
