- Home »
- Lok Sabha elections
Lok Sabha elections
इंडिया आघाडी विरोधात बसणार, सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही; सूत्रांची माहिती
इंडिया आघाडी (India Alliance) विरोधात बसणार असून सरकार स्थापनेचा प्रयत्न करणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
फडणवीसांनी फोन केला पण, मोदींनी रिस्पॉन्स नाही दिला; ‘त्या’ फॅक्टरचा भाजपला विदर्भात धक्का
लोकसभा निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले. या निवडणुकीत भाजपाची दाणादाण उडाली. महाराष्ट्रात तर महायुतीला मोठे हादरे बसले.
विठुराया पाव रे बाबा! लोकसभेच्या निकालापूर्वीच विखे कुटुंबीय देवदर्शनासाठी
नगर दक्षिणेचे लोकसभेचे उमेदवार असलेले सुजय विखे यांच्या विजयासाठी त्यांचे वडील - मंत्री राधाकृष्ण विखे हे पंढरपुरातील विठ्ठल चरणी लीन झालेत.
महाराष्ट्राची महायुतीला साथ, आघाडी वीसच्या आत; ‘या’ चार एक्झिट पोलचा अंदाज काय?
टुडेज चाणक्य, न्यूज 18 पोल हब, एनडीटीव्ही जन की बात आणि रिपब्लिक भारत मेट्रीजने महायुतीला चांगलं यश मिळेल असा अंदाज व्यक्त केला आहे.
लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यात ६० टक्के मतदान; आठ हजार उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद
काल लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यासाठी रात्री ८ वाजेपर्यंत सुमारे ६० टक्के मतदानाची नोंद झाली. यामध्ये आठ राज्यांत ५७ जागांवर मतदान झालं.
Exit Poll : PM मोदींचं स्वप्न होणार साकार, NDA 400 पार; ‘या’ एकाच एक्झिट पोलचा अंदाज
इंडिया टिव्हीच्या एक्झिट पोलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 400 पारचं टार्गेट पूर्ण होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.
Exit Poll : मोदी तिसऱ्यांदा होणार पंतप्रधान, केरळ, तामिळनाडूत खातं उघडणार; ‘इंडिया’चीही टफ फाइट
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज जाहीर करण्यात आले आहेत.
जयंत पाटलांना काँग्रेसमध्ये घेणार का? पटोलेंनी सूचक शब्दांत दिले मोठे संकेत
देशात परिवर्तनाची लाट सुरू झाली आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्याचं आम्ही समर्थन करू
लोकसभेचा आज शेवटचा टप्पा; दुपारपर्यंत हिमाचलमध्ये सर्वाधिक तर ओडिशामध्ये सर्वात कमी मतदान
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली.
प्रशासनात भूकंप! पुणे जिल्हाधिकाऱ्यामुळे आत्महत्येची वेळ; प्रांताधिकाऱ्याचा गंभीर आरोप
खेड आळंदीचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोगाकडे पुण्याच्या जिल्ह्याधिकाऱ्यांबद्दल संशय व्यक्त करत तक्रार केली आहे.
