- Home »
- Lok Sabha elections
Lok Sabha elections
मुस्लिमांवरून फक्त प्रचार! वाचा, उमेदवारांची संख्या किती? अन् कोणत्या पक्षाने दिली संधी
देशात सध्या लोकसभा निवडणुका सुरू आहेत. सर्वच पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे. यामध्ये मुस्लिमांवरून जोरदार प्रचार सुरू आहे.
मी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागतो! उद्धव ठाकरेंनी भर सभेत जोडले हात
मी महाराष्ट्राची माफी मागतो असं म्हणत उद्धव ठाकरेंनी प्रचार सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली.
प्रकाश आंबेडकरांचा खरा चेहरा जनतेसमोर आला! वंचितबद्दल पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
प्रकाश आंबेडकर यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला असून आम्ही पाच जागा देत असतानाही त्यांनी घेतल्या नाहीत अशी खंतही चव्हाणांनी व्यक्त केली.
मुंबईतील मोदींच्या रोड ‘शो’मध्ये राज ठाकरे दिसणार? चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली भेट
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांनी भेट घेत त्यांना मुंबईत होणाऱ्या मोदींच्या रोड शोमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं.
ठाण्यात नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी-ठाकरे एकत्र येणार; आंबेडकरांचा मोठा दावा
लोकसभा निवडणुकी नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते प्रचारसभेत बोलत होते.
भुमरे आणि जलील यांना खैरे चितपट करणार?, ‘ही’ आहेत कारणं
छत्रपती संभाजीनगर लोकसभेचं गणित यावेली वेगळं होतं. येथे शिवसेनेचे दोन उमेदवार, वंचितचा एक आणि एआयएमआयएमचा एक. त्यामुळे येथे लढत चौरंगी झाली.
संख्याबळ समोर आलं अन् उद्धव ठाकरेंनी बेईमानी केली; फडणवीसांचा घणाघात
विधानसभा 2019 ला निकालानंतर संख्याबळ स्पष्ठ झाल्यानंतर उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेले ही एक बेईमानीच होती असं फडणवीस म्हणाले.
4 जूननंतर शेअर बाजारात येणार तेजी! अमित शहांचं मोठं भाकीत, जाणून घ्या विश्लेषकांचं मत
Amit Shah On Share Market : एकीकडे देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. देशात आतापर्यंत चार टप्प्यात लोकसभेसाठी मतदार पार पडले आहे.
नगर दक्षिणमध्ये 5.13 तर शिर्डीत 6.83 टक्के मतदान, उमेदवारांनीही बजावला मतदानाचा हक्क
सकाळी नऊ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी पाहिली असता नगर दक्षिणेत 5.13% तर शिर्डीमध्ये 6.83% मतदान झाले आहे.
माझंही 2019 ला तिकीट कापलं पण मी साथ दिली; “लेट्सअप चर्चेत” स्मिता वाघ थेट बोलल्या
जळगावच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी 1019 ला आपलं तिकीट कापलं तरी आपण साथ दिली. पण उन्मेश पाटलांनी भूमिका बदलली अशी खंत व्यक्त केली