- Home »
- Loksabha Election 2024
Loksabha Election 2024
दक्षिण मुंबईनंतर शिंदेंकडून नाशिकही काबीज, लोकसभेसाठी गोडेसेंचं नाव जवळपास निश्चित; आज घोषणा?
आत्तापर्यंत भाजपने 27 शिवसेना शिंदे गट 10 तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने 5 जागांवर उमेदवार घोषित केलेले आहेत.
भ्रष्टाचाराचं आरोप अन् घरावर आयटी रेड कोण आहेत अरविंद सावंतांना फाईट देणाऱ्या यामिनी जाधव?
Who is Yamini Jadhav : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मोठी घोषणा करत दक्षिण मुंबईमधून यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
त्यांना कशाला घेता, आम्हीच भाजपसोबत येतो, ठाकरेंचा दिल्लीत फोन; CM शिंदेचा गौप्यस्फोट
उद्धव ठाकरेंनी दिल्लीला फोन करून त्यांना कशाला घेता, त्यापेक्षा आम्हीच तुमच्यासोबत येतो, अशी ऑफर ठाकरेंनी भाजपला दिल्याचा दावा शिंदेंनी केला.
उज्ज्वल निकम भाजपचे उमेदवार, प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘माणूस म्हणून…’
उज्ज्वल निकम यांना उत्तर-मध्य मुंबईतून उमेदवारी देण्यात आली आहे. माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून त्यांच्यावर काही आक्षेप घेता येणार नाही.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात ट्विस्ट! एमआयएमच्या परवेज अशरफींनी घेतली माघार
Parvez Ashrafi : नगर दक्षिणेत होणारी तिरंगी लढत आता दुरंगी होणार आहे. कारण, आता या निवडणुकीतून एमआयएमने माघार घेतली आहे.
नाशिकमध्ये मोठा ट्विस्ट, शांतीगिरी महाराजांनी केला शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल
आता अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या शांतीगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) अर्ज भरतांना शिवसेना शिंदे गटाकडून अर्ज भरला आहे.
उद्धव ठाकरेंची टीका म्हणजे सूर्याकडे थोबाड करून थुंकण्याचा प्रकार; फडणवीसांचे टीकास्त्र
देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. ठाकरेंनी मोदींवर टीका करणं म्हणजे, सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे
फडणवीस आम्हाला मदत करत असतील तर आम्हीही लोकसभेला…;अभिजीत पाटलांचं मोठं विधान
तुम्ही आम्हाला मदत करा आम्ही तुम्हाला मदत करू, असा फडणवीसांनी शब्द दिला. ते आम्हाला मदत करत असतील तर लोकसभेला आम्ही देखील त्यांना मदत करू.
…म्हणून वंचितने बारामतीत उमेदवार दिला नाही; आंबेडकरांनी सांगितलं उमदेवार न देण्याचे गुपित
सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी विनंती केल्यामुळे आपण बारामती लोकसभा मतदार संघात वंचितचा उमेदवार दिला नसल्याचा दावा आंबेडकरांनी केला.
ज्या पोपटांना मोठं केलं, त्यांनी विश्वासघात केला, त्यांचा सत्यानाश होणार; फडणवीसांचा हल्लाबोल
ज्यांनी माझ्याशी विश्वास घात केला, त्यांचा सत्यानाश झालेला आहे, तसंच आताही होईल, अशा शब्दात फडणवीसांनी मोहित आणि जानकरांवर टीकास्त्र डागलं.
