- Home »
- Loksabha Election 2024
Loksabha Election 2024
पराभवाच्या भीतीने भाजपने रामाला मैदानात उतरवलं; घाटकोपरमधील बॅनरबाजीवरून राऊतांचे टीकास्त्र
घाटकोपरमध्ये प्रभू श्रीरामाचे बॅनर लागलेत. यावरून संजय राऊतांनी भाजपवर टीका केली. पराभवाच्या भीतीने रामाला मैदानात उतरल्यांचं ते म्हणाले.
राज ठाकरेंनी स्वत:च्या पक्षासाठी मेहनत घेतली असती तर…; संजय राऊतांचा टोला
राज ठाकरेंनी स्वत:च्या पक्षासाठी मेहनत घेतली असती तर त्यांच्या कार्यकर्त्यांना चांगले दिवस आले असते, असा टोला राऊतांनी लगावला.
‘अरे जा ना तिकडे…, तेच घिस पिटं वाक्य..; मतदानानंतर राज ठाकरे पत्रकारांवर चिडले
मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर प्रसारमाध्यमांनी त्यांना फॉलो केले असता राज ठाकरे (Raj Thackeray) पत्रकारांवर चिडल्याचं दिसलं.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला न जाणं ही चूक? प्रियांका गांधी म्हणाल्या, ‘भाजपने निमंत्रण…’
प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला न जाऊन आम्ही काही चुकी केली आहे, असे वाटत नाही. त्यांनी राजकीय कार्यक्रम बनवलं होतं- प्रियांका गांधी
देशात परिवर्तन अटळ! जनता भाजप आणि मित्रपक्षांचा सुफडा साफ करणार; कॉंग्रेस नेत्याचा दावा
भाजपच्या नेत्यांनी केवळ भडकाऊ भाषणं करून ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला. दहा वर्षे सत्तेत राहूनही त्यांच्याकडे सांगण्यासासारखे काहीच नाही
BJP ने पूनम महाजनांचे तिकीट का कापले? फडणवीसांना सांगितलं नेमकं कारण…
भाजपच्या खासदार पूनम महाजन यांच्याऐवजी भाजपने वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली. यावर फडणवीसांनी भाष्य केलं.
पूनम महाजनांचे तिकीट का कापलं? तावडे म्हणाले, ‘त्यांच्यासाठी वेगळा प्लॅन…’
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंनी (Vinod Tawde) पूनम महाजन यांना उमेदवारी न देण्याचं कारण सांगितलं.
इंडिया आघाडी सत्तेत आल्यावर ‘त्या’ BJP कार्यकर्त्यांवर कारवाई करणार का?, धंगेकरांचा आयुक्तांना सवाल
निवडणुकीचा निकाल 'इंडिया आघाडी'च्या बाजूने लागल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणार आहात? असा सवाल रवींद्र धंगेकर यांनी केला.
लोकसभा निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपात जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर हे भारतीय जनता पक्षासोबत जातील, असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.
Video : मविआ राज्यात 48 पैकी 46 जागा जिंकण्याची हवा; खरगेंनी मुंबईत येऊन दावा ठोकला
मोदींच्या काळात बेरोजगारी आणि महागाई वाढल्याचा आरोपही खरगेंनी केला.
