Parliament special session लोकसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर आज (दि.24) नरेंद्र मोदींसह 280 खासदारांनी शपथ घेतली.
लोकसभा निवडणुकीत एनडीए सरकार बॅकफुटवर जाण्यामागची दहा कारणे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दहा मुद्द्यांत स्पष्ट केले आहेत.
18 व्या लोकसभेसाठी भाजप खासदार भर्तृहरि महताब (Bhartrhari Mahtab) यांची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती केली आहे.
Prashant Kishor यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला किती जागा मिळू शकतील याचा अंदाज वर्तवला आहे.
दिंडोरीच्या भाजपच्या उमेदवार भारती पवार आणि एकूणच भाजप पक्षाला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
एका मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप केले आहेत. तसंच, काम केल्याने आम्ही सर्व जागा जिंकणार असा दावाही केला.
एका वृ्त्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्या म्हणजे शिवसेनेच्या 15 जागा निवडून येतील असा दावा केला.
लोकसभा निवडणुकीच्या निकालात शिंदे गटाला चार तर अजित पवारांना एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तवलायं.
'वय झालंय तुमचं, हे बोलणं शोभत नाही, असा शाब्दिक टोला शिर्डी मतदारसंघातील वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी भाऊसाहेब वाकचौरेंना लगावला.
Udhav Thackeray On Pm Narnedra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Pm Narendra Modi) कधीपासून मंगळसुत्राचं महत्व कळायला लागलं? असा उपरोधिक सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी थेट केला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदु महिलांच्या गळ्यातील मंगळसुत्राबाबत विधान केलं होतं. त्यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी सवाल केला आहे. ते नांदेडमधील आयोजित सभेत बोलत […]