काल राज्यात काही ठिकाणी दहशतवाद विरोधी पथकाने छापेमारी करून 13 बांग्लादेशी नागरिकांना अटक केली.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमधील सर्वपक्षीय मोर्चाआधीच एक खळबळजनक दावा केला आहे.
फरार संशयित वाल्मीक कराड यांच्या पत्नीची चौकशी सीआयडी मार्फत करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
भाजप आमदार सुरेश धस यांनी मस्साजोग प्रकरणात धनंजय मुंडेंचं राजकारण संपवण्याची सुपारी घेतल्याचा आरोप केला आहे.
बीडमध्ये नेमकं काय सुरू आहे याची माहिती घ्यायची असेल तर अजित पवारांनी बीडचं पालकत्व स्वीकारावं अशी मागणी सोनवणे यांनी केली आहे.
अहिल्यानगर शहरातील बोल्हेगाव या गजबजलेल्या (Leopard Attack) ठिकाणी बिबट्याने एका युवकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.
CM Devendra Fadnavis : राज्याच्या सर्वांगिण प्रगतीसाठी पुढील 100 दिवसांचा आराखडा विभाग तयार करीत आहेत. या आराखड्यात लोक केंद्रीत
बीड पोलीस दलात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. पोलीस दलात जे चुकीचे लोक आहेत त्यांचे फोन कॉल रेकॉर्ड करा.
आरोग्य विभागाबाबत एकनाथ शिंदेंनी मला विचारलं होतं असा खुलासा उदय सामंत यांनी केला आहे.
मी राजकराणात येईन, असं कधीच वाटलं नव्हतं. मी अखिल परिषदेत काम करत होतो. वकिली करायचं ठरवलं होतं.