रसिकलाल माणिकचंद धारिवाल फाऊंडेशन द्वारा आयोजीत शोभाताई आर धारीवाल यांच्या जन्मदिनानिमित्त विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते.
मागील आठवड्यात चार आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यानंतर आज पुन्हा राज्य सरकारने आणखी चार अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा बानकुळे आणि माझ्यात थोडा विसंवाद झाल्याचं मान्य केलं.
या घटनेसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि संबधित तहसीलदार यांच्याशी मी सातत्याने संपर्कात आहे.
'विजयदादा आणि अजितदादा यांचा थेट राजकीय संघर्ष कधी राहिला आहे असं मला वाटत नाही. अजितदादांचा उपयोग काहींनी करुन घेतला.
Ashish Shelar : नाट्यसंस्कृती परंपरेचं आपलं मूळ न सोडता कालानुरूप त्यात सृजनात्मक आणि कल्पक असे नाविन्यपूर्ण बदल करत आपली नाट्यसंस्कृती
माळेगाव कारखान्याचा चेअरमनही मीच होणार आहे. जोपर्यंत माझे हातपाय चालतात तोपर्यंत तुमचं भलं करणार'
आषाढी वारीनिमित्त मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या 1109 दिंड्यांना प्रति दिंडी 20 हजार रुपये अनुदान देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
आता निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर (Election Commission) केला आहे.
ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्यूटर गेम असल्याचे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी केले आहे.