- Home »
- Maharashtra News
Maharashtra News
वारं फिरणार! उद्धव ठाकरे फिरवणार फडणवीसांना फोन; विषय नेमका काय?
उद्धव ठाकरे यांनी मी रेड्डी साहेबांना पाठिंबा द्यावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करणार आहे, असे सांगितले.
ईद ए मिलादुन नबीसाठी 8 सप्टेंबरला शासकीय सुट्टी द्या; माजी मंत्री नसीम खान यांची मागणी
Eid-e-Miladun Nabi : मुस्लीम समाजाचा पवित्र असा मोहम्मद पैगंबर साहेबांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर रोजी आहे तर 6 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन आहे.
… तर महाराष्ट्राच्या रस्त्यावर लाखो लोक उतरणार; लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंना इशारा
Laxman Hake On Manoj Jarage Patil : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरुन वातावरण तापले आहे. मनोज जरांगे पाटील
“तुम्ही तीन महिने झोपले होते का, फडणवीसांनी तर..”, आरक्षण आंदोलनावरून सपकाळांचा सरकारला सवाल
भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मराठा समाजाला दिलेले आश्वासन पाळावे.
Ganesh Vandana : नागेश मोरवेकर आणि आदित्य जी नायर यांच्या सुमधूर आवाजात गणेश वंदना
Ganesh Vandana : मराठीमध्ये अशी अनेक गणपती बाप्पाची गाणी आहेत ज्यांचा आवाज गणेशोत्सव काळात घराघरात घुमतो. गणपती बाप्पा म्हणजे
महायुतीत मिठाचा खडा! श्रीगोंद्यात अजितदादांच्या मेळाव्याआधीच आ. पाचपुते आक्रमक; जगताप-नागवडेंना घेरलं
एकमेकांच्या विरोधात रणशिंगे फुंकणारे पुन्हा स्वतःच्या फायद्यासाठी शेतकरी मेळाव्याच्या नावाखाली एकाच स्टेजवर
रत्नागिरीमध्ये बर्निंग बस! मुंबईहून निघालेली लक्झरी बस जळून खाक; प्रवासी बचावले
रत्नागिरीच्या कशेडी बोगद्याजवळ (Ratnagiri Bus Accident) खासगी बसला अचानक आग लागली.
चतुःसुत्रीच्या जोरावर बांधकाम क्षेत्राचे नियोजन असावे; अर्जुन धवन निकमार विद्यापीठात 9व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
Nikmar University : “विचारांची स्पष्टता, शिक्षण, शिस्तबद्धता आणि शाश्वतता या चतुःसुत्रीच्या जोरावर बांधकाम क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविता
मतदार याद्यांमध्ये घोळ, लक्ष द्या ; राज ठाकरेंचा बैठकीत पदाधिकाऱ्यांना कानमंत्र
Raj Thackeray : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडून जोरदार तयारी
कोकणच्या लाल मातीत , मनात कोरला जाणारा ‘दशावतार’; संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटाची जोरदार चर्चा
Dasavatar : एखादी कलाकृती किंवा एखादा चित्रपट खऱ्या अर्थाने लोकांच्या मनात तेव्हा घर करतो ,जेव्हा सर्वसामान्य लोक आपल्या पद्धतीने त्याचा गौरव