Maharashtra Congress : विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला (MVA) धक्का देत महायुती (Mahayuti) राज्यात दुसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे.
Rohit Pawar On EVM : राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएममध्ये (EVM) घोळ करण्यात आला असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
उत्तरेकडील थंड वारे येत असले तरी बंगालच्या उपसागरात फेइंजल वादळामुळे तापमानात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एकनाथ शिंदे यांनी गृह खात्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्रिपद मिळणार नसेल तर किमान गृह खातं तरी द्या अशी त्यांची मागणी आहे.
Bapusaheb Pathare : वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे (Bapusaheb Pathare) विजयानंतर लगेचच विकासकामे करण्यासाठी तयारी
Mahayuti Cabinet Formula : विधानसभा निवडणुकीचे निकाल महायुतीच्या (Mahayuti) बाजूने लागला असून येत्या काही दिवसात राज्यात दुसऱ्यांदा महायुतीचे
विधानसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर सध्या राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखााली काळजीवाहू सरकार काम करत आहे.
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना (Vinod Tawde) उत्तर प्रदेश आणि बिहारची जबाबदारी देण्यात आली आहे.
Purushottam Berde : ‘माझ्या कारकिर्दीच्या सुवर्णमहोत्सवी टप्प्यावर हा पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे.’ कार्यरत असताना मिळालेला
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला झालेल्या तब्बल 238 कोटी 43 लाख रुपयांच्या नुकसानीची जबाबदारी बँकेच्या 32 संचालकांवर निश्चित करण्यात आली आहे.