- Home »
- Maharashtra News
Maharashtra News
महायुतीत मिठाचा खडा! श्रीगोंद्यात अजितदादांच्या मेळाव्याआधीच आ. पाचपुते आक्रमक; जगताप-नागवडेंना घेरलं
एकमेकांच्या विरोधात रणशिंगे फुंकणारे पुन्हा स्वतःच्या फायद्यासाठी शेतकरी मेळाव्याच्या नावाखाली एकाच स्टेजवर
रत्नागिरीमध्ये बर्निंग बस! मुंबईहून निघालेली लक्झरी बस जळून खाक; प्रवासी बचावले
रत्नागिरीच्या कशेडी बोगद्याजवळ (Ratnagiri Bus Accident) खासगी बसला अचानक आग लागली.
चतुःसुत्रीच्या जोरावर बांधकाम क्षेत्राचे नियोजन असावे; अर्जुन धवन निकमार विद्यापीठात 9व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
Nikmar University : “विचारांची स्पष्टता, शिक्षण, शिस्तबद्धता आणि शाश्वतता या चतुःसुत्रीच्या जोरावर बांधकाम क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविता
मतदार याद्यांमध्ये घोळ, लक्ष द्या ; राज ठाकरेंचा बैठकीत पदाधिकाऱ्यांना कानमंत्र
Raj Thackeray : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडून जोरदार तयारी
कोकणच्या लाल मातीत , मनात कोरला जाणारा ‘दशावतार’; संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटाची जोरदार चर्चा
Dasavatar : एखादी कलाकृती किंवा एखादा चित्रपट खऱ्या अर्थाने लोकांच्या मनात तेव्हा घर करतो ,जेव्हा सर्वसामान्य लोक आपल्या पद्धतीने त्याचा गौरव
कबूतखान्याबाबतीत मोठी अपडेट, 13 सदस्यांची समिती गठीत; कबुतरांचा मानवी आरोग्यावरील परिणाम तपासणार
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मानवी आरोग्यावर कबूतरांचा परिणाम तपासण्यासाठी 13 जणांची तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आली आहे.
‘उद्धवजींबद्दल तक्रार नाही पण, आश्वासन मोडलं’, माजी महापौरांचा ठाकरेंना जय महाराष्ट्र!
माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाचे नेते विनायक राऊत यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवला आहे.
अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर सरकारचा ‘डोळा’, आधी माहिती द्या, कारणं सांगा; आदेश धडकला
सरकारी अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यांवर सरकारची वक्रदृष्टी पडली आहे. या दौऱ्यांना (Maharashtra News) आता चाप बसणार आहे.
नोकरदार महिलांच्या मुलांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; राज्यात पाळणा योजना सुरू होणार
राज्य सरकारने नोकरी करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी पाळणा योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
धनंजय मुंडेंनी व्ही. राधा यांच्या अहवालाची फाइल गायब केली; अंजली दमानियांचा गंभीर आरोप
धनंजय मुंडेंनी व्ही. राधा यांच्या अहवालाची महत्त्वाची फाइल गायब केल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.