नगरमधील काही दिवसांपूर्वी बेपत्ता असलेल्या व्यापाऱ्याचा मृतदेह सापडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
कायदा हातात घेण्याची परवानगी कुणालाच देणार नाही. पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला असेल त्यांना काही झालं तरी सोडलं जाणार नाही.
सोमवारी रात्री साडेबारा ते दीड वाजण्याच्या सुमारास पोलीस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणली. शहरातील काही भागांत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी 4 हजार कोटी, पंतप्रधान आवास योजनेसाठी 1500 कोटी, ऊर्जा विभागासाठी 1400 कोटी असे एकूण सात हजार कोटींचा फटका बसला आहे.
विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांना विनंती करणार आहे की सभापतिपदाचा शिष्टाचार काय असतो हे राम शिंदेंना एकदा शिकवा.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीलं आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील येथील घोडाझडी तलावात बुडून पाच युवकांचा मृत्यू झाला आहे. मयत पाचही युवक चिमूर तालुक्यातील साठगाव कोलारीचे रहिवासी आहेत.
देशातील प्रतिष्ठित अशा आयआयटी संस्थेच्या धर्तीवर इंडियन इंस्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) मुंबईतील गोरेगाव येथे उभारण्यात येईल.
महावितरण कंपनीकडून शनिवारी (ता. १५) विद्युत कामांसाठी शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे अहिल्यानगर शहराच्या मध्यवर्ती भागाचा पाणीपुरवठा एक दिवस विलंबाने होईल
मार्च महिन्याचा हप्ताही लवकरच जमा करण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे. मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.