- Home »
- Maharashtra Politics
Maharashtra Politics
‘चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसदार असल्याचा ढिंढोरा पिटणाऱ्यांनी…’; तटकरेंचे पवारांवर टीकास्त्र
सुनील तटकरेंनी शरद पवारांवर टीका केली. यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा वारसदार असल्याचा ढिंढोरा पिटवणारे असा उल्लेख त्यांनी केला.
NCP Foundation Day : बारामतीची सहानभुती, सर्दी-पडसं अन् धनुभाऊंची पायाची शपथ; काय घडलं?
महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यकर्त्याच्या नाकाला जरी धार लागली तरी तिकडे मी रुमाल घेऊन जाईन.
राज्याच्या राजकारणात पुन्हा भुकंपाची चाहूल; शिरसाटांच्या दाव्यानं भुवया उंचावल्या…
लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीच्या वाट्याला हवे तसे यश मिळू शकल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मला मोकळं करावं असे विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकारणात भूकंप होणार असल्याचे बोलले जात होते.
नरेश म्हस्के अजूनही बालिश, खासदार संपर्कात असतील तर नावं सांगा; सुषमा अंधारेंचा पलटवार
नरेश म्हस्के यांच्या अंगात थिल्लरपणा कायम असून ते मिळण्यासाठी आदळआपट करताहेत, अशी टीका सुषमा अंधारेंनी केली.
रोहित पवार स्वत: BJPमध्ये जाऊन मंत्रीपद मिळण्यासाठी उत्सुक..; अजितदादा गटाच्या आमदाराचा दावा
रोहित पवार स्वत: भाजपमध्ये जाऊन मंत्रीपद मिळवण्यासाठी उत्सुक असल्याचं विधान आमदार प्रकाश सोळंकेंनी केलं आहे.
Devendra Fadnavis : राजीनाम्याचं काय झालं? फडणवीसांनी दिल्लीतील स्टोरी सूचक शब्दांत सांगितली
ज भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार नसल्याचं सूचक पद्धतीने विधान केलं.
NDA सरकारमध्ये महाराष्ट्राचे किती मंत्री? अजितदादांच्या राष्ट्रवादीला लॉटरी; पाहा यादी
नरेंद्र मोदी उद्या तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्याबरोबर आघाडीतील आणखी काही मंत्री शपथ घेतील.
ठाकरेंचे दोन खासदार मोदींना पाठिंबा देणार? CM शिंदेंच्या खासदाराच्या दाव्याने खळबळ!
ठाकरे गटाचे दोन खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणार आहेत, असा दावा खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे.
राज्याच्या राजकारणात पुन्हा ट्विस्ट; तुर्तास राजीनामा देऊ नका; शाहंच्या फडणवीसांना सूचना
राज्यातील महायुतीच्या लोकसभेतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत फडणवीसांनी वरिष्ठांनी मला सरकारमधून दूर करावे, अशी विनंती करणार असल्याचे विधान केले होते.
अजितदादांचे आमदार परतणार का? जयंत पाटलांनी एकाच वाक्यात सांगितल, ‘माझा मोबाईलचा वापर….’
ध्या माझा मोबाईलचा वापर वाढला आहे, एवढंचं तुम्हाला सांगतो, असं जयंत पाटील म्हणाले.