- Home »
- Maharashtra Politics
Maharashtra Politics
पवारांनी सुरू केलेला खेळ त्यांनीच संपवावा; अमित शाहंचे अति महत्त्वाचे विधान
मोदी आपली टर्म पूर्ण करतील. तसेच पुढेही मोदीच देशाचे नेतृत्व करत राहतील.
‘आदित्य ठाकरेंना CM करा रश्मी ठाकरेंचा आग्रह पण, शरद पवारांचा नकार’; अजित पवार गटाच्या नेत्याचा गौप्यस्फोट
आदित्य ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे आणण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र हे शक्य नसल्याने उद्धव ठाकरेंचे नाव पुढे करण्यात आले.
होय, मी 2004 पासूनच भाजपची युती व्हावी म्हणून आग्रह धरला होता…; पटेलांचा मोठा खुलासा
प्रफुल्ल पटेल यांनी एक ट्टीट करून आपण 2004 मध्ये भाजपसोबत युती व्हावी, यासाठी पवार साहेबांकडे आग्रह धरल्याचं मान्य केलं.
संजय राऊतांनाच मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्यांनी ठाकरेंनाही ब्लॅकमेल केलं; नितेश राणेंचा पलटवार
मला मुख्यमंत्री केले नाही तर मातोश्रीमधील अनेक महत्वाची माहिती मी बाहेर सांगेल, असी धमकी राऊतांनी दिली होती असा आरोप राणेंनी केला.
पूनम महाजनांचे तिकीट का कापलं? तावडे म्हणाले, ‘त्यांच्यासाठी वेगळा प्लॅन…’
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंनी (Vinod Tawde) पूनम महाजन यांना उमेदवारी न देण्याचं कारण सांगितलं.
राज ठाकरेंचे भुजबळांवर टीकास्त्र, CM शिंदे म्हणाले, ‘बाळासाहेबांनी भुजबळांना माफ केलं…’
राज ठाकरेंच्या टीकेला भुजबळांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. या सगळ्या वादानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यावर भाष्य केलं.
भुजबळ अजिबात नाराज नाहीत; आशीर्वाद घेत भाजपच्या ‘संकटमोचक’ महाजनांची स्पष्टोक्ती
महाजनांच्या या स्पष्टोक्तीनंतर राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना काहीसा पूर्णविराम मिळाला आहे.
मुंबईच्या सभेपूर्वी वातावरण तापलं; सुपारी शॉप्स इन पॉलिटिक्स म्हणत राऊतांनी राज ठाकरेंना ललकारलं
मोदी मुंबईत येऊन इतक्या सभा घेतात याचा अर्थ स्पष्ट आहे की, भाजप सरकारने आणि मोदींनी गेल्या दहा वर्षात काही केलं नाही.
तुम्ही तर रक्ताचे होतात ना? तरीही बाळासाहेबांसोबत असं का केलं?, भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
राज शाळेतून आला नाही, म्हणून अनेकदा मातोश्रीवर लोक जेवत नव्हते. असं असतांना तुम्ही बाळासाहेबांना का सोडलं? तुम्ही तर रक्ताचे आहात ना?
‘ज्याचे आमदार जास्त, त्याच पक्षाचा मुख्यमंत्री…’; पृथ्वीराज चव्हाणांचे मविआच्या नेत्यांना खडेबोल
Prithviraj Chavan : जर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून आल्यास त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.