- Home »
- Maharashtra Politics
Maharashtra Politics
घर फोडल्याचा एवढा पश्चाताप होत असेल तर…; जितेंद्र आव्हाडांचे अजितदादांना आव्हान
अजित पवार हे बारामतीतूनच लढणार. लोकांची मानसिकता संभ्रमावस्थेत नेणं ही एक प्रकारची कला आहे. - जितेंद्र आव्हाड
महायुतीत मिठाचा खडा! हडपसरमध्ये राष्ट्रवादीच्या आमदाराविरुद्ध भाजपचे आंदोलन
हडपसर विधानसभा मतदारसंघातील मांजरी उड्डाणपुलाच्या नामफलकास काळे फासत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांच्याविरोधात जोरदार घोषणा दिल्या.
“बऱ्याच लोकांना सद्बुद्धीची गरज पण, नावं घेणार नाही”; फडणवीसांच्या निशाण्यावर कोण?
बऱ्याच लोकांना सद्बुद्धीची गरज आहे, त्यांना गणरायाने सद्बुद्धी द्यावी, असे म्हणत फडणवीसांना विरोधकांना खोचक टोला लगावला.
येस, मलाही राजकारणात यायला आवडेल; विधानसभेपूर्वी मानसीचे राजकारणात येण्याचे संकेत
येस, हो. मलाही भविष्यात राजकारणात यायला आवडेल, असं म्हणत अभिनेत्री मानसी नाईकने (Mansi Naik) राजकारणात येण्याचे संकेत दिले आहेत.
पुढचं सरकार महाविकास आघाडीचं येऊ दे; भाजप वाटेवर असणाऱ्या खडसेंचं बाप्पाला साकडं
जनता महागाईने, फोडाफोडीच्या राजकारणाने त्रस्त असून, येणारं सरकार महाविकास आघाडीचे असेल असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.
अर्थखात्यासारखं नालायक खातं नाही, दहा वेळा माझी फाईल माघारी…; गुलाबराव पाटलांचे टीकास्त्र
अर्थखात्यासारख नालायक खातं नाही. दहा वेळा माझी फाईल अर्थखात्याकडून माघारी आली. वारंवार फाईल निगेटिव्ह होऊन यायची
Video : वस्तादाला राखून ठेवलेला डाव खेळण्याची वेळ आणू नका; अजितदादांनी सावध केलं
ज्यावेळी वस्ताद शिकवतो त्यावेळी तो सगळं शिकवत नाही. तो कायम एक डाव राखून ठेवतो. त्यामुळे वस्तादने एक डाव राखून ठेवलाय.
अजितदादा गुलाबी झाले पण भगवे नाही?; काळजी करू नका, त्यांना सर्व गुण लागतील : फडणवीस
आमची अजितदादांसोबतची युती नॅचरल आहे तर ते अजितबात खरं नाहीये.पण राजकीय युती आहे
“उद्धव ठाकरेंना म्हणालो होतो काँग्रेसची साथ सोडा, पण त्यांनी ऐकलं नाही”; शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा खुलासा
रामदास कदम यांनी आता जे वक्तव्य केलं आहे त्यामुळे दोन्ही शिवसेनेत वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आदित्य ठाकरेंना शेतीतलं काही कळत नाही, त्यांचा दौरा केवळ राजकीय स्टंट…; संजय शिरसाटांचे टीकास्त्र
आदित्य ठाकरे यांचा कालचा दौरा हा निव्वळ राजकीय स्टंट होता. ज्यांना शेतात कोणतं पीक आहे, हे कळत नाही. असे लोक आज बांधावर जात आहेत