- Home »
- Maharashtra Politics
Maharashtra Politics
निवडणूक लढवली नाही, पण नशिबाने मुख्यमंत्री…; अजितदादांचा उद्धव ठाकरेंना मार्मिक टोला
उद्धव ठाकरे यांनी कोणतीही निवडणूक लढवली नाही. ते निवडणूक न लढवता मुख्यमंत्री झाले. ते आधी मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर आमदार झाले.
Ajit Pawar : शरद पवारांसोबत पुन्हा जाणार का? अजितदादांनी दिलं ‘हे’ उत्तर
अजित पवार हे शरद पवार गटात जाणार का? याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे. यावर आता अजित पवारांनी भाष्य केलं.
संजय राऊत प्रगल्भ नेते नाहीत, तोल गेल्याने ते काहीही बरळतात; वंचितचा हल्लाबोल
संजय राऊत यांना खऱ्या-खोट्याचं भान राहिलेलं नाही. ते प्रकाश आंबेडकर यांना बदनाम करण्यासाठी ते तोल गेल्याप्रमाणे बरळत असतात.
शरद पवारांनी आदेश दिला तर पाकिस्तानातूनही निवडणूक लढवेन, सूर्यकांता पाटील विधानसभेच्या रिंगणात
शरद पवार यांनी आदेश दिल्यास मी पाकिस्तानातूनही विधानसभा निवडणूक लढवण्यास तयार आहे, असं सूर्यकांता पाटील म्हणाल्या.
बारामतीच्या रिंगणात जय पवार? अजितदादा म्हणाले, ७-८ वेळा लढलो, आता इंटरेस्ट नाही
अजित पवार यांच्या कुटुंबातील चौथा सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत असल्याचे संकेत मिळाले आहेत.
भावाने मागितलं असतं तर पक्षच काय, सगळंच देऊन…; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
भावाने मागिलतं असतं तर पक्षच काय, आणि चिन्ह काय? सगळंच देऊन टाकलं असंत, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
“CM पदासाठी चेहरा असेल तर जाहीर करा, स्वागत करू”; राऊतांनी काँग्रेसला डिवचलं
काँग्रेस पक्षाकडे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असेल आणि त्यांनी याबाबत सांगितलं तर त्याला आमची काहीच हरकत नसेल.
मोगलांना संताजी-धनाजी दिसायचे, तसा मी ठाकरेंना दिसतो; CM शिंदेंचा हल्लाबोल
मुगल सरदारांच्या घोड्यांना पाण्यामध्ये संताजी आणि धनाजी दिसायचे. तसं उद्धव ठाकरेंनी मी दिसतो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका.
तुम्ही तुमच्या आजोबांना विचारा त्यांनी किती कुटुंब फोडली…; मंत्री विखेंचे रोहित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर
रोहित पवार जर म्हणत असतील की देवेंद्र फडणवीसांनी पक्ष फोडले, घरं फोटली तर त्यांनी पहिला हा प्रश्न शरद पवारांना विचारावा
सोनियाजींच्या घरी मोलकरीण नव्हती म्हणून तुम्ही भांडे घासायला गेलता का?, शिंदे गटाची ठाकरेंवर टीका
सोनिया गांधींच्या घरी मोलकरीण नव्हती म्हणून तुम्ही दिल्लाला भांडे घासायला गेलता का? असा खोचक सवाल शहाजीबापू पाटील यांनी केला.
