- Home »
- Maharashtra Politics
Maharashtra Politics
“उद्धव ठाकरेंना म्हणालो होतो काँग्रेसची साथ सोडा, पण त्यांनी ऐकलं नाही”; शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा खुलासा
रामदास कदम यांनी आता जे वक्तव्य केलं आहे त्यामुळे दोन्ही शिवसेनेत वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आदित्य ठाकरेंना शेतीतलं काही कळत नाही, त्यांचा दौरा केवळ राजकीय स्टंट…; संजय शिरसाटांचे टीकास्त्र
आदित्य ठाकरे यांचा कालचा दौरा हा निव्वळ राजकीय स्टंट होता. ज्यांना शेतात कोणतं पीक आहे, हे कळत नाही. असे लोक आज बांधावर जात आहेत
मोठी बातमी! राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी राष्ट्रवादीची तीन नावं फायनल?
राज्यपाल नियुक्त बारा आमदारांसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने यासाठी आपल्या पक्षातील तीन नेत्यांची नावं निश्चित केली.
शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्यूलाच सांगितला म्हणाले, ‘ज्यांचं संख्याबळ..’
निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाबद्दल संख्याबळावर निर्णय घेतला जाईल. ज्यांचे संख्याबळ जास्त त्यांचा मुख्यमंत्री होईल.
Vidhansabha Election: मराठवाडा जिंकण्यासाठी भाजप छत्तीसगड पॅटर्न राबवणार, 26 हून अधिक नेत्यांवर खास जबाबदारी…
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने सावध पावले उचलण्यास सुरुवात केली. मराठवाड्यात छत्तीसगड पॅटर्न’नुसार पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला जाणार
माझा राजीनामा मागितला नाहीतर काहींना अपचन होतं…; फडणवीसांचा राऊतांना खोचक टोला
एखाद्या दिवशी माझा राजीनामा मागितला नाही तर काहींना अपचन होतं, असा खोचक टोला फडणवीसांना संजय राऊतांना लगावला.
अजितदादांना तिसरी आघाडी करण्याचे दिल्लीवरून आदेश, त्यामुळेच सरकारविरोधात…; रोहित पवारांचा आरोप
अजित पवार गटाला तिसरी आघाडी करण्याचे आदेश दिल्लीतून आले, त्यामुळेच ते सरकार विरोधात आंदोलन करत असल्याचा दावा रोहित पवारांनी केला.
महायुतीत कोंडी, नगरचा भाजप नेता फुंकणार तुतारी; शरद पवारांच्या भेटीनंतर चर्चा तर होणारच..
नगर जिल्ह्यातील कोपरगाव मधील भाजप नेता लवकरच तुतारी हाती घेण्याच्या शक्यतांनी राजकारणात जोर धरला आहे.
भाजपला बसणार जबर धक्का! पुण्यातील ‘हा’ बडा नेता तुतारी हाती घेण्याच्या तयारीत..
इंदापुरातील दिग्गज भाजप नेते हर्षवर्धन पाटील लवकरत तुतारी हाती घेतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
पंढरपूरात शरद पवार गटाला मिळणार बळ, भगीरथ भालके करणार लवकरच घरवापसी?
भगीरथ भालके यांनी आज पुण्यात शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. या भेटीमुळं भगीरथ भालके घरवापसी करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातं.