- Home »
- Maharashtra Politics
Maharashtra Politics
Vidhansabha Election : महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटच मोठा भाऊ, मुंबईत 20 ते 22 मिळणार
मविआकडून ठाकरेंची शिवसेना सर्वाधिक जागा लढवणार आहे. उबाठाने 36 विधानसभा मतदारसंघांपैकी 20 ते 22 जागांवर दावा केला.
पुरोगामी महाराष्ट्राच्या उलट्या प्रवासाला एकटे पवारचं जबाबदार; राज ठाकरेंकडून पवार पुन्हा टार्गेट
पुरोगामी महाराष्ट्राच्या उलट्या प्रवासाला शरद पवारच जबाबदार असल्याचं म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी पुन्हा एकदा शरद पवारांना टार्गेट केलं आहे.
आम्ही त्यांना थांबवू शकत नाही, पण त्यांनी संयम ठेवल्यास…; बावनकुळेंचं हर्षवर्धन पाटलांविषयी मोठं विधान
त्यांनी जर विचार केला असेल तर आम्ही त्यांना थांबवू शकत नाहीत. मात्र, थोडा संयम ठेवला तर पक्ष काहीतरी निर्णय घेईल, असं बावनकुळे म्हणाले.
Vidhansabha : राज्यात महायुतीची सत्ता जाणार? मविआला सर्वाधिक जागा, इंडिया टुडेचा सत्ताधाऱ्यांचा झोप उडवणारा सर्व्हे
'मूड ऑफ नेशन' सर्वेनुसार महाविकास आघाडी 150 ते 160 जागा जिंकू शकते. तर महायुती 120 ते 130 जागा जिंकू शकते.
Mood of the Nation survey : आज निवडणुका झाल्यास कोणाची सत्ता येणार? महायुती की मविआ?
लोकसभा निवडणुकीत महायुतीची मतांची टक्केवारी 43.55 टक्के होती. मात्र आज मतदान झाले तर महायुतीची टक्केवारी सुमारे दीड टक्क्यांनी कमी होऊ शकते.
तुम्हाला वरळीतून जायचं, गुवाहाटीला जातांना ठाकरेंनी धमक्या दिल्या…; CM शिंदेंचा खळबळजनक आरोप….
तुम्ही येऊन दाखवा, लाखो लोक रस्त्यावर उतरलीत. तुम्हाला वरळीतूनच यायचं आहे, अशा धमक्या उद्धव ठाकरेंनी दिल्याचा आरोप शिंदेंनी केला.
‘…तर ठाकरे सीएम व्हावेत यासाठी मी सगळा माहोल तयार केला असता’; एकनाथ शिंदेंचं मोठं विधान
जर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं तर मला एका शब्दाने सांगायचं होतं. मी सगळा माहोल तयार केला असता.
मला काय सांगायचं अन् तुमच्याकडून करून घ्यायचं; CM शिंदें बोलताच अजितदादा, फडणवीस हसलेच
आता आम्ही तुम्हाला दीड हजार रुपये भाऊबीज देतोय. वर्षाला अठरा हजार रुपये. ही योजना अशीच चालत राहणार.
“उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होणार”, ठाकरेंच्या आणखी एका खासदाराचं लॉबिंग
उद्धव ठाकरे यांना सत्ता सोडावी लागली त्यावेळेस त्यांना कुठलाही खुर्चीचा मोह नव्हता.
निवडणूक लढवली नाही, पण नशिबाने मुख्यमंत्री…; अजितदादांचा उद्धव ठाकरेंना मार्मिक टोला
उद्धव ठाकरे यांनी कोणतीही निवडणूक लढवली नाही. ते निवडणूक न लढवता मुख्यमंत्री झाले. ते आधी मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर आमदार झाले.