- Home »
- Maharashtra Politics
Maharashtra Politics
‘जशास तसे’ नाही तर, ‘जशास दुप्पट’ उत्तर दिलं, आता हे थांबवा…; राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन
फक्त 'जशास तसे' नाही तर, 'जशास दुप्पट तसे' उत्तर देणं म्हणजे काय असतं याची चुणूक काल तुम्ही दाखवलीत, त्यामुळे आता तुम्ही सगळं हे थांबवा,
राज ठाकरे गोंधळलेले नेते, भाजपचा उबाठा अन् मनसेत भांडणं लावून…; वडेट्टीवारांचा हल्लाबोल
राज ठाकरे हे गोंधळलेले नेते आहेत. मुख्यमंत्र्यांना फायदा व्हावा यासाठी उद्धव शिवसेना - मनसे पक्षात भाजपने भांडण लावले आहे.
Video: मराठा आंदोलकांचा शरद पवारांना थेट प्रश्न? फक्त पाठिंबा नको भूमिका सांगा? पाहा व्हिडिओ
एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजी करत मराठा आंदोलकांनी शरद पवार यांची गाडी अडवली अन् त्यांना प्रश्न विचारले. पवार आज बार्शी दौऱ्यावर आहेत.
मी काय तेव्हा गृहमंत्री होतो?; परमबीर सिंग यांच्या आरोपांना जयंत पाटलांचे प्रत्युत्तर
देवेंद्र फडणवीस आणि गिरीज महाजन यांच्याबद्दल सांगायला मी तेव्हा काय गृहमंत्री होतो का?, असा सवाल पाटील यांनी केला.
राज्यात लुटारूंची टोळी! बेटा अजित कितना खाया विचारत त्यांच्याच हातात तिजोरीच्या चाव्या..; वडेट्टीवारांचे टीकास्त्र
अजित पवारांवर 70 हजार कोटींचा आरोप मोदींनी आरोप केला. त्यानंतर त्यांना बेटा कितना खाया असं विचारत त्यांच्याच हातात तिजोरीच्या चाव्या दिल्या
“होय, माझ्यासह भाजप नेत्यांना तुरुंगात टाकण्याचं मविआचं षडयंत्र”; फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
मी एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की महाविकास आघाडी सरकारच्या काळात माझ्यासह भाजप नेत्यांना तुरुंगात टाकण्याचं षडयंत्र होतं.
महाराष्ट्राच्या तिजोरीवर गुलाबी रंगाची अळी; नाना पटोलेंची खोचक टीका
महाराष्ट्राच्या तिजोरीवर गुलाबी रंगाची अळी आली असल्याची खोचक टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलीयं.
लक्षात ठेवा, मी राजकारणातला बाप; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलं
लक्षात ठेवा, मी राजकारणातला बाप आहे, असं मोठं विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना केलंय.
कशाबशा 100 जागा मिळविण्यासाठी कुटुंबासह दिल्लीचे उंबरे झिजवताहेत, भाजपचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र
आम्ही कोणाला विचारायला जात नाही म्हणून डरकाळ्या फोडणारे ठाकरे आज दिल्लीत जाऊन दोन जार जागांसाठी काँग्रेस नेत्यांच्या घरचे हेलपाटे घालत आहेत.
‘…तर मग आरपीआय चळवळीचं नेतृत्व फक्त आठवलेच करू शकतात’, अंधारेंचा आंबेडकरांना खोचक टोला
...तर मग आरपीआय चळवळीचं नेतृत्व फक्त आठवलेच करू शकतात', असा टोला सुषमा अंधारेंनी प्रकाश आंबेडकरांना लगावला.
