महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठा ओबीसी आरक्षण संघर्षावर शरद पवार यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. त्यांनी आपलं मत मांडलं आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपनं सर्व 288 जागा लढवाव्यात असं विधान भाजप खासदार नारायण राणे यांनी केलं आहे.
नागपूर जिल्हा बँकेतील कथित घोटाळा प्रकरणात शिक्षेविरोधात केदार यांची याचिका सुप्रीम कोर्टाने आज फेटाळून लावली.
उद्धव ठाकरे यांनी जर आदेस दिला तर मी नक्कीच विधानसभा निवडणुक लढवणार आहे, चंद्रकांत खैरेंनी मोठी घोषणा केली.
काही पक्ष, काही संघटना, काही व्यक्ती ही सतत महाराष्ट्र विरोधी भूमिका घेण्यासाठी निर्माण झालेली आहेत, त्यामुळे यावर फार काही बोलण्यात आता अर्थ नाही असे राऊत म्हणाले.
आपण 225 ते 250 जागा लढवणार आहोत. जे निवडून येतील त्यांनाच तिकीट देणार आहोत. मनसेचे नेते काहीही करून सत्तेत बसवायचे आहेत.
मंत्री विखे फोन उचलत नाही, महाजन-चव्हाणांबाबत तोच अनुभव, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी व्यक्त केला संताप
फडणवीस साहेब, हा महाराष्ट्र आहे, मध्य प्रदेश नाही. त्यामुळं तुमच्या पापाचा घडा हा स्वाभिमानी महाराष्ट्र फोडल्याशिवाय राहणार नाही
लोकसभा निवडणुकीतील थोडीशी राहिलेली कसर आता विधानसभा निवडणुकीत भरून काढा. या निवडणुकीत विजय आपलाच होणार आहे.
पुण्यातील भाजपाच्या अधिवेशनात बोलताना फडणवीस यांनी पहिल्या मिनिटापासूनच आक्रमकता कायम ठेवली होती.