जर फडणवीसांना आमचा राग नसेल, द्वेष नसेल, आकस नसेल तर ते आमच्या मागण्यांची अंमलजबावणी करतील. आता कळेल कोण मराठ्यांच्या ताटात विष कालवतंय?
मुंबई : लोकशाही व्यवस्थेत निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी स्वायत्त संस्था असलेल्या निवडणूक आयोगाकडे (Election Commission) आहे. परंतु आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत त्याला हरताळ फासला आहे. विधानसभेला मतदार याद्यांमध्ये मोठा घोटाळा केल्याने त्याचा फायदा भाजप (BJP) आणि महायुतीला (Mahayuti) झाला आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रविण चक्रवर्ती (Pravin Chakraborty) यांनी केला. तसेच […]
नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न आता कधी सुटतो, हे देवालाच माहिती, असं सूचक विधान महाजन यांनी केलं.
ज्या-ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत होईल अशा सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न मी करत असतो. त्यामुळे...
भाजपाचे कार्यकर्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक मंत्र्यांचे पीए असतील अशी माहिती मिळाली आहे.
Uddhav Thackeray On Eknath Shinde : पालकमंत्र्यांची यादी जाहीर होताच महायुतीत (Mahayuti) धुसफूस सुरु झाली असून उपमुख्यमंत्री
राज्य सरकारने आतापर्यंत १५ लाख ७० हजार कोटींचे एमोयू केले. या गुंतवणुकीतून १५.९५ लाख रोजगारनिर्मिती होईल - उदय सामंत
राजकारणात कधी काय घडेल हे सांगता येत नाही तसंच आता एकनाथ शिंदे कधी नाराज होतील याचा अंदाज राहिलेला नाही.
Sunil Tatkare On Raigad Guardian Minister : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या पालकमंत्र्यांची यादी राज्य सरकारकडून शनिवारी रात्री
भरत गोगावलेंनी अनेक वर्षे रायगडसाठी काम केलं आहे. त्यामुळे अपेक्षा ठेवण्यात वावगं काय आहे? पालकमंत्रीपदाबाबत लवकरच मार्ग निघेल.