Ajit Pawar Diverted Social Justice Department 410 Crore funds : राज्यात महायुती (Mahayuti) सरकारसाठी लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरली. परंतु आता हीच योजना महायुतीसाठी (Ladki Bahin Yojana) कळीचा मुद्दा ठरत आहे. अजित पवार या योजनेसाठी आदिवासी विभाग आणि सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवत असल्याचं बोललं जातं आहे. राज्य सरकारची (Ajit Pawar) लाडक्या बहिणींसाठी […]
Mahayuti Govt Ministers Letter To CM Devendra Fadanvis Powers Not Allocated : राज्यात विधानसभा निवडणूक होऊन आता सहा ते सात महिने होत आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार सत्तेत येऊन पाच महिने पूर्ण झाले आहेत. परंतु अजूनही काही राज्यमंत्र्यांना अधिकारांचा वाटप झालेलं नसल्याची माहिती मिळतेय. त्यांच्या टेबलावर एकसुद्धा फाईल […]
Ajit Pawar On Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेवरुन गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरु असून
Sanjay Raut Criticize Mahayuti Government : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. राऊत यांनी म्हटलंय की, महायुती (Mahayuti) सरकारमध्ये शिक्षण, कृषी यांसारखी चांगली खाती कोणालाही नको. सर्वांचं लक्ष मलाईदार खात्यांकडे आहे. नेत्यांना नगरविकास सारखी खाती हवी आहेत. मंत्री गांभीर्याने कृषी खाते सांभाळण्यास तयार नसल्याची टीका संजय राऊत […]
Navid Mushrif elected as Chairman Of Gokul Dudh Sangh : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाच्या (Gokul Dudh Sangh) अध्यक्षपदाची निवड अखेर पार पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचे चिरंजीव नाविद मुश्रीफ (Navid Mushrif) यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. कोल्हापुरमध्ये (Kolhapur) कॉंग्रेसच्या सतेज पाटील (Satej […]
भाजपचे आमदार संदीप जोशी यांनी संजय राठोड यांच्या खात्यात पैसे घेऊन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या, असा गंभीर आरोप केला.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी बोगस बियाण्यांच्या (Bogus seeds) मुद्यावरून महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली
Ajit Pawar : सर्वोच्च न्यायालायने दिलेल्या आदेशानंतर राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार असून महाविकास आघाडी
Imtiaz Jaleel : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर राज्यात पुढील चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे.
शरद पवार महायुतीसोबत असते तर ते राष्ट्रपती झाले असते. अजूनही ती वेळे गेलेली नाही. त्यांचे स्वागतच आहे. - रामदास आठवले