- Home »
- Mahayuti
Mahayuti
महायुती 200 पेक्षा जास्त जागा जिंकणारच, रवींद्र चव्हाणांचा विरोधकांना धडकी भरवणारा दावा
Ravindra Chavan : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. यावेळी महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीमध्ये (MVA) मुख्य लढत पाहायला
Vidhansabha Election : पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 दिवस तळ ठोकणार, पहिली सभा धुळ्यात
विधानसभा निवडणुकीसाठी मोदींची राज्यातील पहिली सभा धुळे येथे होणार आहे. 8 नोव्हेंबरपासून त्यांच्या प्रचार सभांना सुरुवात होणार आहे.
… तर मशिदींवरून लाऊडस्पीकर उतरवणार, राज ठाकरेंची मोठी घोषणा
Raj Thackeray : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) बिनशर्त पाठिंबा देणारे मनसे अध्यक्ष
आमच्यावर दहशतीचा आरोप मग अमृतवाहिनी बँकेची शाखा राहात्यात का? विखेंचा थोरातांना सवाल
Radhakrishna Vikhe Patil On Balasaheb Thorat : महायुतीचे उमेदवार अमोल खताळ (Amol Khatal) यांच्या प्रचारार्थ आयोजित एका जाहीर सभेत बोलताना
‘पाणी पळवण्याचं षडयंत्र, म्हणून वेगळी भूमिका घ्यावी लागली’, दिलीप वळसे पाटलांनी केला मोठा गौप्यस्फोट
Dilip Valse Exclusive Interview letsupp Marathi : राज्यात विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर येवून ठेपल्या आहेत. दरम्यान राजकीय नेत्यांच्या मुलाखती, भेटीगाठी, दौरे वाढलेले आहेत. आंबेगाव विधानसभा (Assembly Election 2024) मतदारसंघात महायुतीकडून सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना (Dilip Valse Patil) उमेदवारी देण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर दिलीप वळसे पाटील यांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय […]
विजयी गुलाल आपलाच, कोकणात महायुतीच जिंकणार, रविंद्र चव्हाणांना विश्वास
Ravindra Chavan : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राज्यात महायुतीचं (Mahayuti) सरकार पुन्हा आण्यासाठी डोंबिवलीचे (Dombivli) आमदार रविंद्र
Vidhansabha Election : जनताच आता कौरवी वृत्तीचा नायनाट करेल, रोहित पवारांचा महायुतीला इशारा
स्वत:ला अभिमन्यू म्हणवून घेणारे गृहमंत्री प्रत्यक्षात धृतराष्ट्र, त्यांनी दुर्योधनरुपी गुंडागर्दीला प्रोत्साहन दिले - रोहित पवार
ईडी, सीबीआयचा वापर करून सरकारं पाडली, कंपन्या गुजरातला पळवल्या, राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
धारावीची 1 लाख कोटींची जमीन अदानींच्या घशात घालण्याचं काम सरकारकडून सुरू आहे. भाजपने अनेक प्रकल्प गुजरातला पळवले.
मी कामाचा माणूस, पाणी योजनेचे थकीत बिल माफ करून योजना सुरू केली; शिवाजीराव कर्डिले
मी कामाचा लोकप्रतिनिधी आहे. बारागाव नांदूर पाणी योजनेचे वीज बिल थकीत होते. ते माफ करून १७ गावांची योजना सुरू केली, असंही कर्डिले म्हणाले.
संग्राम जगतापांना भाजपकडून समर्थन, आगरकर म्हणाले विजयी भव…
Sangram Jagtap : राज्यात तीन पक्षांची महायुती झाल्यावर नगर शहरातील भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस बरोबरची ही पहिलीच बैठक आहे. भाजपचे काही ध्येयधोरणे