Asaduddin Owaisi On Manoj Jarange : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिला नाहीतर आगामी विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवार उभे
Manoj Jarange : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आज संभाजीनगरमध्ये (Sambhajinagar) आयोजित
राज्य सरकारला मी सावध करतो असे म्हणत त्यांच्या हातातून अद्यापही वेळ गेलेली नसून मला किंवा समाजाला राजकारणात यायचं नाहीये.
मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी विरोधकांसह सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. सर्वच आमदार एकाच माळेचे मनी आहेत, अशी टीका त्यांनी केली.
गिरीश महाजन माणसाला फसवतो. ज्या ज्या आंदोलनात तो माणूस गेला, ते आंदोलन कायमचं बंद पडलं, अशी टीका जरांगेंनी केली.
महाविकास आघाडीच्या नेत्यांना मराठा आरक्षण बैठकीला जाण्यासाठी काय रोग आला होता? असा थेट सवाल मनोज जरांगे यांनी केलायं. ते बीडमध्ये बोलत होते.
बीडमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीची सभा झाली. यावेळी बोलतांना त्यांनी भुजबळांवर जोरदार टीका केली.
Manoj Jarange यांची राज्यभरात शांतता रॅली सुरु आहे. त्यावेळी त्यांनी सर्व सीट्स पाडायला भुजबळ जबाबदार असतील असा फडणवीसांना इशारा दिला आहे.
Ashok Chavan यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी मराठा समाजाचे सर्व मुद्दे राज्यसरकारसमोर मांडले.
छगन भुजबळ पिसाळलेलं कुत्र चावल्यासारखं करत, असल्याची जळजळीत टीका मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळांवर केलीयं.