मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने महाराष्ट्रासाठी हा सुवर्णदिन असल्याचं बोललं जात आहे.
राज्यातल्या सर्व खासगी आणि सरकारी शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्यात आला आहे.