बिबट्याचे हल्ले व बिबट्या MLA Satyajit Tambe यांनी राज्याच्या वन मंत्र्यांना पत्र लिहिले आहे.
Jayant Patil यांचा विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला. त्यामुळे त्यांनी राष्ट्रीय पक्षात विलीन व्हावं आमदार महेंद्र दळवी यांचा सल्ला
Sharad Pawar यांच्या 7 नेत्यांची आमदारक निश्चितच आहे. कोण आहेत? हे 7 नेते आणि त्यांचा विजय निश्चित असण्याची कारण काय? जाणून घेऊ सविस्तर...
Ahmednagar Vidhansabha ही शिवसेनेला मिळावी यासाठी ठाकरे गट सक्रिय. विक्रम राठोड यांनी संजय राऊत यांची भेट घेतली.
Sharad Pawar यांनी पुन्हा एकदा 'आता विधानसभा लढविण्याची वेळ आहे' असं म्हणत थेट विधानसभेसाठी युगेंद्र पवारांच्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत.
Shreegonda Vidhansabha विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून नगर जिल्ह्यात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान, ते म्हणाले कोण-कोण भेटायला येतय त्याकडं आमचं सर्वांच लक्ष आहे.
Rohit Pawar यांनी अजित पवार यांची राष्ट्रवादी देखील फुटणार असा दावा केला आहे. म्हणूनच सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवलं असंही ते म्हणाले
Aambadas Danave यांनी पत्रकार परिषदेमध्ये पुण्यातील अपघात प्रकरणी आमदार सुनील टिंगरे आणि पोलिस आयुक्तांवर आरोप केले
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उल्हासनगरमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणावरून राज्यातील शिंदे-फडणवीस (Shinde-Fadanvis) सरकारला चांगलेच धारेवर धरले. राऊत म्हणाले की, या गोळीबाराला मुख्यमंत्री जबाबदार आहेत. तसेच यावर गृहमंत्री वक्तव्य करतील. पण त्यांना उत्तर द्यायला तोंड आहे का? असा सवाल राऊतांनी विचारला आहे. राऊत पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. उल्हासनगर गोळीबार प्रकरणाबाबत […]