- Home »
- Mumbai News
Mumbai News
राज्यात सत्ताबदल गरजेचाच, एकजूट कायम ठेवा; शरद पवारांना कोणत्या संकटाची चाहुल…
राज्यातील आताचं चित्र बदलायचं असेल तर सरकार बदलण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. यासाठी आपली एकजूट मात्र कायम ठेवा.
अर्थमंत्री न वाचताच सह्या करत होते; जयंत पाटलांच्या तोंडी शिंदे-अजित पवार फाईल वॉर..
आज महाविकास आघाडीच्या मुंबईतील मेळाव्यात शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा अजित पवारांना डिवचलं.
मोठी बातमी! अभिनेते शिवाजी साटम, अभिनेत्री आशा पारेख यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर
चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानासाठी राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाने पुरस्कार जाहीर केले आहेत.
मुंबईत हिट अँड रन! रिक्षाचालकावर कार घातली; आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
वर्सोवा समुद्रकिनारी झोपलेल्या दोघांना आलिशान कारने चिरडले. या धक्कादायक घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे.
दिल्लीच्या अहमद शाह अब्दालीची तीन नेत्यांना सुपारी; ठाण्यातील राड्यावर राऊतांचा संताप
काय झालं ते मला माहिती नाही. ते लोक दिल्लीच्या अहमद शहा अब्दालीचे (अमित शहा) लोक होते, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
उद्धव ठाकरेंना धक्का! कट्टर शिवसैनिकाचा जय महाराष्ट्र; शिंदे गटात प्रवेश
उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या कट्टर शिवसैनिक अनिता बिर्जे यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे.
‘महाराष्ट्राचा पाणी काय असतो हे तुम्हाला दाखवून देणार’, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचा शाहांना इशारा
Uddhav Thackeray : येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यापूर्वी प्रत्येक राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरु
“होय, माझ्यासह भाजप नेत्यांना तुरुंगात टाकण्याचं मविआचं षडयंत्र”; फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
मी एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की महाविकास आघाडी सरकारच्या काळात माझ्यासह भाजप नेत्यांना तुरुंगात टाकण्याचं षडयंत्र होतं.
जिंकून येणाऱ्या आमदारालाच तिकीट; फडणवीसांच्या वक्तव्याने ‘इच्छुक’ अस्वस्थ
जिंकून येणाऱ्या आमदारालाच तिकीट असे बैठकीत सांगण्यात आले. त्यामुळे आमदार आणि इच्छुकांत धाकधूक वाढली आहे.
“हुकूमशाही करणाऱ्यांना जनतेची माफी नाही”; बांग्लादेशचा उल्लेख करत राऊतांचा सरकारला टोला
देशात हुकूमशाही करणाऱ्यांना जनता माफ करत नाही, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला लगावला.