- Home »
- Mumbai
Mumbai
संकट आलंय कुणी मुद्दाम केलं का? मोनोरेलच्या मुद्द्यावरून अजित पवार संतापले
Ajit Pawar यांनी राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला. यावेळी त्यांनी राज्यातील स्थितीची माहिती घेतली.
Mono Rail : मुंबईत अचानक मोनोरल बंद, रेस्क्यू ऑपरेशन अन् 2 तासांनंतर प्रवाशांची सुटका
Mono Rail : राज्याची राजधानी मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. चेंबूर ते भक्ती पार्क मार्गावर मोनोरेलमध्ये (Mono Rail) तांत्रिक बिघाड
Mumbai Rain : मिठी नदी मुंबईकरांना दरवेळी का घाबरवते? घोटाळा अन् विनाशाचा इतिहास काय?
Mumbai Mithi River Flood Alert : मुंबईत (Mumbai) दरवर्षी पावसाळा आला की नागरिकांसाठी त्रासदायक ठरतो. रस्त्यांवर पाणी साचणे, वाहतूक कोंडी, लोकल सेवा ठप्प होणे हे नेहमीचे चित्र असते. यामध्येच एक नदी दरवर्षी मुंबईकरांना धडकी भरवते, ती म्हणजे मीठी नदी (Mithi River). नाव गोड असलं तरी या नदीने अनेकदा जीवघेणं रूप धारण केलं आहे. सध्या पुन्हा […]
राज्यात पावसाची जोरदार बॅटिंग; मुंबईसह ‘या’ जिल्ह्यातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर
Maharashta Rain Update : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह ठाणे, पालघर आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होताना दिसत आहे.
मुंबई, पुणे, अहिल्यानगरसह ‘या’ जिल्ह्यांना रेड- ऑरेंज अलर्ट जारी; पुढील 3 दिवस धो धो पाऊस
Maharashtra Rain Alert : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून बहुतेक भागात मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. तर आता आजपासुन
Airtel Down: मोठी बातमी, अनेक शहरांमध्ये एअरटेल सेवा बंद
Airtel Down : देशातील अनेक शहरांमध्ये एअरटेल नेटवर्क बंद पडल्याची माहिती समोर आली आहे. डाउनडिटेक्टरच्या आउटेज ट्रॅकिंग प्लॅटफॉर्मनुसार 56
29 ऑगस्टला मुंबईला जाणार अन् ओबीसीमधून आरक्षण घेणार ; हात लावून दाखवा, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange : कुणीही आडवं आलं तरी आम्ही 29 ऑगस्टला मुंबईत (Mumbai) जाणार आणि ओबीसीतून (OBC) आरक्षण घेणार असा इशारा
दंगल भडकवू नका, एकाही पोराला धक्का लागला तर महाराष्ट्र कायमचा बंद करणार; जरांगेंचा फडणवीसांना इशारा
फडणवीसांनी गोव्यातील एका ओबीसी मेळाव्यात (OBC Meeting) जाऊन ओबीसी नेत्यांचे कान भरले आहेत. त्यांचा राज्यात दंगली घडवण्याचा डाव आहे.
दारू-कोंबडीमुळे कितीजण मेले? जैन मुनींचा चित्रा वाघ-मनीषा कायंदेंना टोला, कबुतरांवरून वाद पेटला…
Jain Muni Criticize Chitra Wagh And Manish Kayande : मुंबईतील कबुतरखान्यांच्या (Dadar Kabutarkhana) परिसरात पक्ष्यांना खाद्य घालण्यावर उच्च न्यायालयाने कायम ठेवलेला मनाई आदेश आता नव्या वादाला तोंड फोडत आहे. या निर्णयानंतर जैन समाज आक्रमक झालाय. 13 ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा (Mumbai News) देण्यात आला आहे. रविवारी दादर कबुतरखान्याबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना जैन मुनी निलेशचंद्र विजय (Jain […]
मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र! राऊतांचं सूचक विधान, मविआची समीकरणं बदलणार?
Sanjay Raut On Uddhav And Raj Thackeray Join Hands In Mumbai : ठाकरे बंधूंची युती कधी होणार, ते कधी येणार, असे प्रश्न राजकीय वर्तुळात होते. अखेर त्यांना आता पुर्णविराम मिळाल्याचं दिसतंय. आगामी निवडणुकांमध्येमुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचं, राऊतांनी सूचक विधान केलंय. परंतु ठाकरे बंधू एकत्र आल्यास मविआची समीकरणं बदलणार? असे प्रश्न उपस्थित होत […]