Nitish Kumar on Narendra Modi : बिहारमध्ये (Bihar Politics) सत्तांतर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) पहिल्यांदाच एका मंचावर आले होते. पंतप्रधानांनी औरंगाबादमध्ये अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले. यावेळी नितीश कुमार यांनी जोरदार भाषण केलं. नितीश कुमार यांच्या बिहारी स्टाईलमधील टोलेबाजीने पंतप्रधानही जोरजोरात हसायला लागले. नितीश कुमार म्हणाले, तुम्ही […]
‘Relieve me of my political duties’: Gautam Gambhir urges BJP chief : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरने (Gautam Gambhir ) शनिवारी (दि. 2) त्याच्या X अकाउंटवरून ट्विट करत राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहे. याबाबत त्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J.P.Nadda) यांना राजकीय कर्तव्यातून मुक्त करण्याची विनंती केली आहे. ऐन लोकसभा निवडणुकांच्या […]
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी गुजरात (Gujrat) आणि आसामला (Assam) मोठे गिफ्ट दिले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने टाटा ग्रुपच्या दोन आणि सीजी पॉवर यांच्या एक अशा तीन सेमीकंडक्टर प्रकल्पांना नुकतीच मान्यता दिली आहे. यातील दोन प्रकल्प गुजरातला तर एक प्रकल्प आसाममध्ये होणार आहे. या तिन्ही प्रकल्पांची एकत्रिक किंमत 126 हजार कोटींच्या घरात […]
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपनं (BJP) कंबर कसली असून, राजधानी नवी दिल्ली येथे काल (दि. 29) भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं ‘मिड नाईट’ डिस्कशन पार पडले आहे. या बैठकीत देशभरात होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकांसाठी ग्राऊंड रिअॅलिटी समजून घेत मायक्रो प्लॅनिंग करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मायक्रो प्लॅनिंगसह या बैठकीत 16 राज्यांतील उमेदवारांची नावेदेखील निश्चित झाली […]
यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज (28 फेब्रवारी) यवतमाळ दौऱ्यावर आहेत. आजच्या दौऱ्यात मोदींच्या उपस्थितीत भव्य महिला मेळावा पार पडणार आहे. यासोबतच वरोरा वणी महामार्गावरील 18 कि.मी. चौपदरीकरण कामाचे लोकार्पण, सलाईखुर्द तिरोरा महामार्गाविरील 42 कि.मी. काँक्रिटीकरण रस्त्याचे लोकार्पण, साकोली – भंडारा जिल्हा सीमेपर्यंतच्या 55.80 कि.मी. दुपदरी रस्त्याचे लोकार्पण, पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत विदर्भ […]
Farmer Protest : दिल्लीत शेतकऱ्यांचे (Farmer Protest) सुरु असलेले आंदोलन आता सुप्रीम कोर्टात (Supreme Court) पोहोचले आहे. सरकारने आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करावा, अशा सूचना देण्याच्या मागणी याचिकेत करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. दिल्लीचा मार्ग खुला करून शेतकऱ्यांना राजधानीत प्रवेश द्यावा. आंदोलन करणे हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे. शेतकऱ्यांना त्यांना दिल्लीत आंदोलन करण्यापासून रोखू […]
पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचे मागील आठ दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन सुरु आहे. या शेतकऱ्यांच्या हमीभाव आणि इतर मागण्याबाबत केंद्र सरकारशी चर्चांच्या फेऱ्या सुरु आहेत. काही मागण्यांवर एकमत झाले आहे तर काही मागण्यांवर तोडगा निघणे अद्याप बाकी आहे. हजारो शेतकरी या मागण्या मान्य होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. एका बाजूला हे पंजाब आणि हरियाणातील शेतकरी नाराज झाले असतानाच […]
नवी दिल्ली : भारत सरकारने आपल्याला काही पोस्ट आणि अकाऊंट्स डिलीट करण्याचे आदेश दिले आहेत, असा दावा एक्स (ट्विटर) कडून करण्यात आला आहे. ग्लोबल गव्हर्नन्स अफेअर्स अकाऊंटच्या माध्यमातून एक्सने हा दावा केला आहे. मात्र भारत सरकारच्या (Government of India) या आदेशासोबत आपण असमहत असल्याचे म्हणत या पोस्ट आणि अकाऊंट्स पूर्णपणे डिलीट करण्यास एक्सने नकार दिला […]
नवी दिल्ली : देशातील 15 राज्यांमधील 56 जागांसाठी राज्यसभा निवडणुकींची घोषणा झाली आहे. यातील 12 राज्यांमधील 41 जागांवर बिनविरोध निवडणूक झाली आहे. तर तीन राज्यांमधील 15 जागांसाठी येत्या 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या तीन राज्यांमध्ये उत्तर प्रदेशच्या 10, कर्नाटकमधील चार आणि हिमाचल प्रदेशमधील एका जागेचा समावेश आहे. या कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसकडे (Congress) […]
Mallikarjun Kahrge : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) नेहमी आपल्या भाषणात मोदींची हमी, मोदींची हमी, असं बोलतात. त्यांच्या बोलण्यात नेहमीच मी पणा असतो. आपण बोलताना ‘आम्ही भारताचे लोक’ असे म्हणतो. पण मोदी मी मी करतात. नरेंद्र मोदी सतत खोटे बोलत आहेत, ते लबाडांचे सरदार आहेत, असा हल्लाबोल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kahrge) यांनी […]