नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या (1 फेब्रुवारी) सुरु होत आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हे शेवटचे अधिवेशन असणार आहे. त्यामुळे अधिवेशनाला एक वेगळे राजकीय महत्व प्राप्त झाले आहे. या अधिवेशनात अर्थसंकल्पाऐवजी चार महिन्यांसाठीचे लेखानुदान मांडण्यात येणार आहे. याशिवाय या अधिवेशनात समान नागरी कायदा येणार असल्याचेही बोलले जात आहे. सोबत आणखी कोण-कोणती महत्वाची विधेयके […]
पुणे : पुणे शहर माझी जन्मभूमी आणि आता कर्मभूमी बनवण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्याला विकसित अन् प्रेरणादायी शहर बनवायचे असल्याचा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील देवधर (Sunil Deodhar) यांनी व्यक्त केला आहे. आगामी काळात होणाऱ्या लोकसभेसाठी पुण्यातून सुनील देवधर यांचे नाव चर्चेत आहे. त्यानंतर आता जन्मभूमीनंतर पुण्याला कर्मभूमी बनवण्याचा निर्णय देवधरांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या […]
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि सत्ताधारी भाजपला (BJP) सत्तेतून खाली खेचण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. पण निवडणुकीपूर्वीच या आघाडीतील एक एक पक्ष बाजूला होताना दिसत आहेत. आम आदमी पक्ष (AAP) आणि तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) यांनी आघाडीतून बाजूला होण्याचा निर्णय घेण्यास 24 तास होत नाहीत तेच […]
मुंबई : केंद्रीय सहकार मंत्रालयाने (Ministry of Cooperatives) देशातील 94 हजार सेवा सोसायट्यांपैकी (प्राथमिक कृषी पतसंस्था) 63 हजार सोसायट्यांच्या (Primary agricultural credit societies) संगणकीकरणाला सुरुवात केली आहे. यात महाराष्ट्रातील 21 हजार सोसायट्यांपैकी 12 हजार सोसायट्यांचा समावेश असणार आहे. या माध्यमातून ग्रामीण भागाच्या अर्थकारणाचा महत्वाचा भाग असलेल्या सेवा सोसायटींची सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे, […]
Sanjay Raut On Narendra Modi : प्रभु श्रीराम सत्यवचनी होते, एकवचनी होते पण आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासारखे ढोंगी आणि खोटारडे नेते या देशात झाले नाहीत. हे दुर्दैवाने सांगावं लागतंय. महाराष्ट्राची परिस्थिती आणखी गंभीर आहे. अयोध्येत रामाचं राज्य येत असताना महाराष्ट्रात गद्दारांचे राज्य आलं, हे आपलं दुर्देव आहे, असा हल्लाबोल खासदार संजय […]
अयोध्येमध्ये काल (22) जानेवारी भव्यदिव्य मंदिरात प्रभू श्रीरामांची (Shree ram Mandir) प्राणप्रतिष्ठापना पार पडली. या सोहळ्यादरम्यान प्रभू श्रीराम यांच्या मुर्तीसोबतच आणखी एका गोष्टींची जास्त चर्चा झाली. ही गोष्ट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे 11 दिवसांचे कडक अनुष्ठान. प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापनेसाठी त्यांनी हे 11 दिवसांचे अत्यंत कडक असे व्रत ठेवले होते. श्रीराम जन्मभूमी तीर्थ […]
नवी दिल्ली : अयोध्येतील ऐतिहासिक प्रभू श्रीराम मंदिराचा (Shree Ram Mandir) उद्घाटन आणि ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळा संपन्न उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा झाला. त्यानंतर राजधानी दिल्लीत परत येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मोठा निर्णय घेतला. सौरऊर्जेद्वारे वीज निर्मितीसाठी पंतप्रधान मोदी यांनी ‘प्रधानमंत्री सूर्यदय योजना’ सुरू करत असल्याची घोषणा केली आहे. (Prime Minister Narendra […]
Ayodhya Ram Mandir : करोडो राम भक्तांची प्रतीक्षा आज संपली. ज्या सोहळ्याची अनेक दशकांपासून प्रतीक्षा होती ती आज पूर्ण झाली. अयोध्येत रामाचे मंदिर (Ayodhya Ram Mandir) उभे राहिले आहे. आज या मंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठापना करण्यात आली. प्रभू रामाला 14 वर्ष वनवासात जावं लागलं होतं. परंतु त्यांच्या भक्तांनी शेकडो वर्षांचा विरह सहन केला, असे पंतप्रधान नरेंद्र […]
अयोध्या : “मी प्रभू श्री रामाची माफीही मागतो. आपल्या प्रयत्नांमध्ये, आपल्या त्याग आणि तपश्चर्येमध्ये काहीतरी कमतरता असावी की आपण हे काम इतक्या शतकांपासून करू शकलो नाही. पण आज ती उणीव पूर्ण झाली आहे आणि मला विश्वास आहे की प्रभू श्रीराम आपल्या सर्वांना माफ करतील, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी प्रभू श्रीराम मंदिर […]
छत्रपती शिवाजी महाराज यांना संन्यास घ्यायचा होता, त्यांना राज्य करायचे नव्हते. पण त्यांच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी त्यांची समजूत घातली आणि त्यांना परत आणले, असे विधान करत श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांनी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपात आपल्याला श्रीमंत योगी भेटले […]