- Home »
- Narendra Modi
Narendra Modi
अनेकांना दिलासा, ‘या’ दिवशी सुरू होणार समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा
Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गाचा (Samruddhi Expressway) शेवटचा टप्पा सुरु करण्याबाबात राज्य सरकारकडून मोठी घोषणा
ऑपरेशन सिंदूरचा लोगो कुणी अन् किती वेळात तयार केला माहितीये? नाही तर, मग वाचाच…
Who Is Designer Of Operation Sindoor Logo : ‘ऑपरेशन सिंदूर’ म्हटलं की डोळ्यासमोर सर्रकन येते ती पाकिस्तानचं कंबरडं मोडणारी कारवाई आणि त्याचा लोगो. डार्क काळ्या रंगाचं बॅकग्राऊंड अन् त्यावर कॅपिटल बोल्ड अक्षरात लिहिलेलं OPERATION SINDOOR आता लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच परिचित झालं आहे. पण, लष्करी कारवाईचा हा लोगो नेमका कुणी आणि किती वेळात बनवला? असा प्रश्न […]
Operation Sindoor : सौदीतच ठरला ‘इस बार बडा करेंगें’ चा प्लॅन; 45 सिक्रेट बैठका अन्…
Modi Conduct 45 Secret meetings After Pahalgam Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे. हल्ल्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते. मात्र, घटनेचे गांभीर्य लक्षात घेत मोदींनी सैदीचा दौरा अर्धवट सोडत भारतात परतण्याचा निर्णय घेतला. या भीषण हल्ल्याचा बदला घेण्याचा […]
‘सिंधू पाणी कराराचा पुनर्विचार करा’, घशाला कोरडं पडलेल्या पाकिस्तानची भारताला आर्त विनवणी
Pakistan Government Write Letter To India For Indus Water : २२ एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करत सिंधू पाणी करार (Indus Water Treaty) थांबवण्याची घोषणा केली. त्यानंतर आता घशाला कोरडं पडलेल्या पाकिस्तानने भारतासमोर गुडघे टेकायला सुरूवात केली आहे. सिंधू पाणी कराराचा पुनर्विचार करा, अशी विनंती पाकिस्तानच्या जलसंपदा मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी आदमपूर एअरबेसवरच का गेले ? थेट पुरावा दाखवत पाकची पोलखोल
Punjab’s Adampur Air base: रत -पाकिस्तान सीमेवर अनेक लष्करी तळ आहेत. परंतु ते आदमपूर एअरबेसवर का गेले, त्याला वेगळे कारणे आहेत.
ब्रेकिंग : अखेर भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविराम; भारताकडून अधिकृत घोषणा
India-Pakistan Agreed For Full And Immediate Ceasefire Says Donald Trump : भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धविराम झाला आहे, अशी अधिकृत घोषणा भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी केली आहे. पाकिस्तानचे डीजीएमओ यांनी आज दुपारी ३:३५ वाजता भारताच्या डीजीएमओशी चर्चा केली. त्यानंतर सायंकाळी पाचवाजेपासून दोन्ही बाजूंनी कारवाया थांबल्याचेमिस्त्री यांनी सांगितले. दोन्ही देशांचे डीजीएमओ १२ […]
ब्रेकिंग : भारताविरूद्ध कोणतेही दहशतवादी कृत्य ‘अॅक्ट ऑफ वॉर’ मानले जाणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
Any Terror Attack Will Be Considered Under Act Of War Says Indian Government : पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारनं (Modi Government) मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता भारताविरोधातील कोणतेही दहशतवादी कृत्य ‘अॅक्ट ऑफ वॉर’ मानले जाणार आहे. आता दहशतवादाविरुद्ध (Terrorist) कोणत्याही प्रकारच्या कारवाया खपवून घेतल्या जाणार नाही. भविष्यात भारताविरोधात होणारी कोणतीही दहशतवादी कारवाई ही भारताविरुद्धचे […]
India-Pak War : पाकिस्तानची आता खैर नाही; मोदी सरकारचा लष्करप्रमुखांना विशेष अधिकार
Centre empowers Army Chief to call out officers, enrolled person of Territorial Army : भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढत्या तणावात मोदी सरकराने लष्कर प्रमुखांना विशेष अधिकार दिले आहेत. याबाबतचे नोटिफिकेशनदेखील जारी करण्यात आले आहेत. या निर्णयानंतर आता गरज पडल्यास लष्करप्रमुख प्रादेशिक सैन्याला (टेरिटोरियल आर्मी) मदतीसाठी बोलवू शकणार आहेत. १९४८ च्या प्रादेशिक सैन्य नियमांनुसार सरकारने हा निर्णय घेतला […]
India-Pak War : भारत अन् पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू झालंय का? कोण करतं औपचारिक घोषणा…
India Pak War Who Will Declare formally Full Scale War : ६ मे च्या रात्री भारताने पहलगाम हल्ल्याला (Pahlgam Attack) प्रत्युत्तर म्हणून दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. यानंतर पेटून उठलेल्या पाकिस्तानने 8 मे च्या रात्री भारत पाकिस्तानच्या सीमेवर असणाऱ्या नागरी भागांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. भारतीय लष्कराने या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर देत सर्व हल्ले परतून लावले. […]
ब्रेकिंग : पाकिस्तानी कंटेंट तात्काळ बंद करा; केंद्राचे ओटीटी आणि मीडिया प्लॅटफॉर्मना कडक निर्देश
Stop Pakistani content immediately Centre to OTTs, media streaming platforms : राष्ट्रीय सुरक्षेसाठी पाकिस्तानी कंटेंट तात्काळ बंद करण्याचे निर्देश केंद्र सरकारने ओटीटी, मीडिया स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मना दिले आहेत. पहलगाममधील क्रूर दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरुद्ध सात्यत्याने कठोर पावले उचलत असून, ७ मे च्या रात्री भारताने पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी तळांवर हल्ला केला. यापूर्वी, भारत सरकारने भारतातील अनेक पाकिस्तानी […]
