पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2029 मध्ये भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने आज वन नेशन, वन इलेक्शन या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
मोदी सरकारची खुर्चीही डळमळीत झाली आहे. वाजपेयी सरकारच्या 13 महिन्यांच्या सरकारची लवकरच पुनरावृत्ती होईल - पृथ्वीराज चव्हाण
तत्कालीन सरन्यायाधीश बालकृष्णन आणि डॉ. मनमोहन सिंग यांची भेट एकांतात झालेली नसून प्रांगणात झालेली भेट आहे. तेव्हा झालेल्या चुकीचे लंगडे समर्थन करू नका, असं आव्हाडांनी ठणकावलं.
पोर्ट ब्लेअरचे नामकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे आणि त्याला सरन्यायाधीश उपस्थित रहायचे. - देवेंद्र फडणवीस
Navigating Economic Turbulence : गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या रशिया-युक्रेन संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्थांवर दबाव जाणवत आहे.
केंद्र सरकार पवारांच्या अटी-शर्थी मान्य करते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
घटनाबाह्य पद्धतीने सरकार पाडले जातय, हे सरकार घटनाबाह्य आहे, असं सरन्यायाधीश स्वतः वारंवार सांगत राहिले तरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असंवेदनशील आहेत आणि केंद्र सरकार निगरगट्ट झालेय, अशी टीका आव्हाड यांनी केली आहे.