Jitendra Awad On Tanaji Sawant : राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे
भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला महाराजांनी कधीच माफी दिली नव्हती. आमचा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवलेल्या वाटेवर चालतो.
कित्येक दशकांपासून वाढवण बंदराची (Wadhawan Port) गरज होती. मात्र, या प्रकल्पाला साठ वर्षापर्यंत विरोधकांनी रोखलं होतं - पीएम मोदी
PM Modi : मी शिवरायांच्या चरणांवर डोकं ठेवून माफी मागतो आणि शिवरायांची पूजा करणाऱ्यांची देखील माफी मागतो. छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी
वाढवण बंदरामुळं पुढील 50 वर्षे महाराष्ट्र नंबर वन राहिल, आता पालघरमध्ये तिसरे विमानतळ उभारा, अशी मागणी फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींकडे केली.
या प्रकल्पासाठी सरकार 28,602 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
दिल्ली सीमेवरील शेतकरी आंदोलनादरम्यान मोठा हिंसाचार झाला. त्याठिकाणी बलात्कार झालेत, अनेकांच्या हत्यादेखील झाल्या असे कंगान म्हणाली होती.
भाजपने जम्मू-काश्मीर निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी मागे घेतली आहे. बदलांसह नवीन यादी जाहीर केली जाईल.
मोदी सरकारने केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.
जळगाव जिल्ह्यातील भाविकांचा नेपाळमध्ये मृत्यू झाला. त्याची संवेदना म्हणून भाजपकडून मोदींचा दौरा रद्द करण्याची गरज होती- नाना पटोले