वाढवण बंदरामुळं पुढील 50 वर्षे महाराष्ट्र नंबर वन राहिल, आता पालघरमध्ये तिसरे विमानतळ उभारा, अशी मागणी फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींकडे केली.
या प्रकल्पासाठी सरकार 28,602 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
दिल्ली सीमेवरील शेतकरी आंदोलनादरम्यान मोठा हिंसाचार झाला. त्याठिकाणी बलात्कार झालेत, अनेकांच्या हत्यादेखील झाल्या असे कंगान म्हणाली होती.
भाजपने जम्मू-काश्मीर निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी मागे घेतली आहे. बदलांसह नवीन यादी जाहीर केली जाईल.
मोदी सरकारने केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.
जळगाव जिल्ह्यातील भाविकांचा नेपाळमध्ये मृत्यू झाला. त्याची संवेदना म्हणून भाजपकडून मोदींचा दौरा रद्द करण्याची गरज होती- नाना पटोले
Lakhpati Didi : जळगाव येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या उपस्थितीत लखपती दिदी (Lakhpati Didi) कार्यक्रम संपन्न झाला.
भारताने तटस्थ भूमिका न स्वीकारता आपल्या बाजूने यावे, असे आवाहन वोलोडिमिर झेलेन्स्की माध्यमांशी बोलताना केले.
मुलींनी रात्री उशीर झाल्यावर घराबाहेर पडू नये. परंतु, मला ते काही पटत नाही. मुलांनी घराबाहेर पडायचं आणि मुलींनी बाहेर जायचं नाही हे चुकीचयं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार, भरतीची जाहिरात रद्द करण्यास सांगितले आहे.