तत्कालीन सरन्यायाधीश बालकृष्णन आणि डॉ. मनमोहन सिंग यांची भेट एकांतात झालेली नसून प्रांगणात झालेली भेट आहे. तेव्हा झालेल्या चुकीचे लंगडे समर्थन करू नका, असं आव्हाडांनी ठणकावलं.
पोर्ट ब्लेअरचे नामकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे आणि त्याला सरन्यायाधीश उपस्थित रहायचे. - देवेंद्र फडणवीस
Navigating Economic Turbulence : गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या रशिया-युक्रेन संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्थांवर दबाव जाणवत आहे.
केंद्र सरकार पवारांच्या अटी-शर्थी मान्य करते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
घटनाबाह्य पद्धतीने सरकार पाडले जातय, हे सरकार घटनाबाह्य आहे, असं सरन्यायाधीश स्वतः वारंवार सांगत राहिले तरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असंवेदनशील आहेत आणि केंद्र सरकार निगरगट्ट झालेय, अशी टीका आव्हाड यांनी केली आहे.
क्षमा तोच मागतो जो चुकतो, या शब्दांत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माफीनाम्यावरुन जखमेवर मीठ चोळलंय. ते सांगलीत बोलत होते.
Sharad Pawar On Narendra Modi : येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यापूर्वी जवळपास सर्वच राजकीय पक्ष आपल्या
पुतळ्याच्या उद्घाटनलाला आलं कोण तर मोदी... त्यांचा हात जिथं लागतोय, तिथं काहीतरी उलंट सुलटं होतं, अशी टीका शरद पवारांनी केली.