- Home »
- Nashik
Nashik
शिंदेंना मोठा धक्का; भाजपने दिल्लीतून सूत्रं फिरवली, नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला
Nashik Guardian Minister Update : नाशिकच्या (Nashik) पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटल्याचं समोर आलंय. नाशिकचं पालकमंत्रिपद हे भाजपकडेच (BJP) राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. मागील अनेक दिवसांपासून नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदांवरून मोठी रस्सीखेंच सुरू होती. या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदांना स्थगिती देण्यात आली (Maharashtra Politics) होती. त्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना (Eknath Shinde) दोन्ही […]
माणिकराव कोकाटेंची आमदारकी, मंत्रिपद जाणार ? भुजबळ पुन्हा मंत्रिमंडळात ?
लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीनुसार Manikrao Kokate यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द होऊन मंत्रिपद जाईल का ? त्यांच्यासमोर कोणते पर्याय?
राजकीय वैरातून माझ्यावर केस करण्यात आली होती; कारावासाच्या शिक्षेनंतर काय म्हणाले कोकाटे?
दिघोळे हे राज्यमंत्री होते. माझे आणि त्यांचे राजकीय वैर होते. या वैरात्वापोटी त्यांनी सरकारला सांगून माझ्यावर ही केस केली होती
… तेव्हा मुंडे साहेब वेगळा पक्ष काढणार होते, छगन भुजबळांनी सांगितला ‘तो’ किस्सा
Chhagan Bhujbal On Gopinathrao Munde : स्वर्गीय मुंडे साहेब आणि मी 2002 मध्ये वेगळा पक्ष काढणार होतो असा खुलासा आज राज्याचे
पालकमंत्रिपदाचा वाद भाजपाच्या पथ्यावर, शिंदेसेनेला रायगड; मनपा निवडणुकीआधीच मुंबई टिपणार…
रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद शिंदेसेनेला देऊन त्यांच्याकडील मुंबईचं पालकमंत्रिपद काढून घ्यायचं असं ठरल्याची माहिती आहे.
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? गिरीश महाजन म्हणाले, हे ‘देवा’लाच ठाऊक…
नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न आता कधी सुटतो, हे देवालाच माहिती, असं सूचक विधान महाजन यांनी केलं.
Video : ‘मार्केटिंग करून नेता होता येत नाही तर…,’ 10 वर्षांत काय केलं?, शाहंनी पुन्हा पवारांना डिवचलं
Amit Shah On Sharad Pawar : मार्केटींग करून नेता होता येत नाही अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी शरद पवार यांच्यावर केली.
नाशिकच्या द्वारका पुलावर भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू तर सहाजण गंभीर जखमी
प्राथमिक माहितीनुसार, लोखंडी सळ्यांनी भरलेला ट्रक धुळ्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. त्यावेळी द्वारका उड्डाणपुलावर
उत्तर महाराष्ट्रात गुलाल कुणाचा? महायुती की मविआ? एक्झिट पोलचा अंदाज काय..
उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदूरबार हे पाच जिल्हे येतात. या जिल्ह्यांत एकूण 47 विधानसभा मतदारसंघ येतात.
तेव्हा मी उद्धव ठाकरेंच्या जागी असतो तर …, नाशिकमध्ये राज ठाकरे स्पष्टच बोलले
Raj Thackeray On Uddhav Thackeray : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे प्रचार सभेच्या माध्यमातून