सन 1998 ते 2017 पर्यंत योगी आदित्यनाथ यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. या मतदारसंघात योगी आदित्यनाथ यांचाच दबदबा राहिला आहे.
मागील लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर या निवडणुकीत अनेक रेकॉर्ड झाल्याचे दिसून आले. काही उमेदवार तर एक टक्क्यांपेक्षाही कमी अंतराने विजयी झाले
दक्षिणेतील केरळ राज्यात आज मान्सूनने एन्ट्री घेतली. भारतीय हवामान विभागाने मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काँग्रेस नेते राहुल गांधी, अखिलेश यादव यांच्या संपत्तीची माहती समोर आली आहे.
निवडणुकीच्या काळात काँग्रेस नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे काँग्रेस पक्षाची मोठी अडचण झाली.
आज दिल्लीतील मुंगेशपूर भागात सर्वाधिक म्हणजेच तापमान तब्बल 52.3 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदले गेले.
उत्तर प्रदेशातील वाराणसी मतदारसंघ पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा निवडणूक लढत आहेत.
ज्यावेळी महात्मा गांधी यांच्यावर पहिला चित्रपट बनला त्यावेळी जगात महात्मा गांधी यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झालं.
1962 मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले होते. यासाठी अय्यर यांनी कथित हा शब्द वापरला होता. या वक्तव्याबद्दल मणिशंकर अय्यर यांनी माफी मागितली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पश्चिम बंगाल राज्याबाबत मोठं भाकित केलं आहे.