Fali S Nariman Passes Away : सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील आणि प्रख्यात कायदेतज्ज्ञ फली एस. नरिमन (Fali S Nariman) यांचे आज निधन झाले. मृत्यूसमयी ते 95 वर्षांचे होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या कार्यकाळात नरिमन देशाचे अतिरिक्त सॉलिसिटर होते. त्यांना लिविंग लिजेंड या नावाने देखील ओळखले जाते. भारताच्या कायदा क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व […]
Farmer Protest : शेतकरी आंदोलनासाठी आजचा दिवस महत्वाचा (Farmer Protest) ठरणार आहे. पंजाब आणि हरियाणाचे (Haryana) शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहे. पाच पिकांना एमएसपी देण्याचा केंद्राचा प्रस्ताव शेतकरी संघटनांनी धुडकावून लावला आहे. सरकारने 23 पिकांना एमएसपी (MSP) द्यावी अशी मागणी संघटनांनी केली आहे. या घडामोडींनंतर काल सायंकाळी शंभू बॉर्डर येथे शेतकरी नेत्यांची बैठक झाली. या […]
Earthquake in Ladakh Kargil : दक्षिण आशियातील देशांत मागील काही दिवसांपासून सातत्याने भूकंप (Earthquake) होत आहे. आताही लद्दाखमधील कारगिल भागात जोरदार भूकंप झाला. या भुकंपाची तीव्रता 5.2 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. याआधी 16 फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीरच्या काही भागात भूकंप झाला होता. तसेच शुक्रवारी गुलमर्ग आणि श्रीनगर भागातही […]
PM Narendra Modi : लोकसभा निवडणुकीआधी भाजपच्या (Lok Sabha Election) राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोप समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) काँग्रेसह विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. पीएम मोदींनी भाजपाच्या दहा वर्षांच्या कार्यकाळातील कामगिरीचा उल्लेख केला. मोदी म्हणाले, आमच्या विरोधी पक्षांना योजना कशा पूर्ण करायच्या याची माहिती नाही. पण खोटी आश्वासनांचे उत्तर त्यांच्याकडे नाही. आज हे […]
Modi Government lifts Onion Export Ban : केंद्रातील सत्ताधारी मोदी सरकारने देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याच्या दरात सुधारणा व्हावी यासाठी केंद्र सरकारने कांद्याची परदेशात निर्यात बंद केली होती. या निर्णयामुळे देशात कांद्याचे भाव पडले होते आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीही वाढल्या होत्या. सरकारने तातडीने कांदा निर्यातबंदी उठवून दिलासा […]
Arvind Kejriwal : ईडीने तब्बल सहा समन्स पाठवल्यानंतर अखेर आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) सुनावणीत सहभागी झाले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी घेण्यात आले. ईडीने अरविंद केजरीवाल यांना 17 फेब्रुवारी रोजी उपस्थित राहण्यास सांगितले होते. हजर राहण्यातून सूट मिळावी यासाठी केजरीवाल यांच्याा वकिलांनी अर्ज दिला आहे. दिल्ली सरकारचा अर्थसंकल्प आणि विश्वास प्रस्ताव या कारणांमुळे […]
Congress Bank Accounts Frozen : केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस यांच्यात लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजय माकन यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे. काँग्रेस पार्टी आणि युवक काँग्रेसचे बँक खाते गोठवण्यात आल्याचा दावा माकन यांनी पत्रकार परिषदेत केला. काल सायंकळी युवक काँग्रेसचे चार बँक खाते फ्रीज करण्यात […]
Manipur Violence News : वर्षभरापासून मणिपुरात सुरू असलेला हिंसाचार अजूनही (Manipur Violence) थांबलेला नाही. या राज्यात हिंसाचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारकडून राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र यश येताना दिसत नाही. आताही हिंसाचाराची मोठी घटना घडली आहे. संतप्त झालेल्या जमावाने चक्क पोलीस अधीक्षकांचं कार्यालयच पेटवून दिलं आहे. या […]
Alipur Fire Accident : राजधानी दिल्लीतील एका मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची (Alipur Fire Accident) घटना घडली आहे. या आगीत तब्बल 11 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत. दिल्ली शहरातील (Delhi) अलीपूर भागात असणाऱ्या दयाल मार्केटमधील एका पेंट दुकानाला ही आग लागली. ही आग कशामुळे लागली याचे कारण अजून समोर आलेले […]
Rahul Gandhi Criticized PM Narendra Modi : लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या (Lok Sabha Election) असतानाच सुप्रीम कोर्टाच्या निकालाने (Supreme Court) राजकीय पक्षांना मोठा धक्का बसला आहे. इलेक्टोरल बाँड योजना रद्द (Electoral Bonds) करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. या निर्णयावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी […]