जानेवारी 2025 मध्ये तब्बल 61 लाख लोकांनी एसआयपीला ब्रेक लावला आहे. म्हणजेच एसआयपीत पैशांची गुंतवणूक बंद केली आहे.
संगमातील पाणी स्नानायोग्य नाही असा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डानेच हा अहवाल तयार केला आहे.
प्रयागराजला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांबाबत ऐनवेळी एक घोषणा झाली. यानंतर लोकांची पळापळ सुरू झाली. यातच धक्काबुक्की झाली.
दिल्लीतील पराभवानंतर आम आदमी पार्टीचा राष्ट्रीय दर्जा राहणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासमोर आता नवं संकट उभं राहिलं आहे. सेंट्रल विजीलेन्स कमिशनने त्यांच्या बंगल्याची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.
नवी दिल्ली : देशात सर्वाधिक मद्यपान कोण करतं पुरुष की महिला? असा प्रश्न कधी ना कधी तुमच्या कानावर पडला असेलच. या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं आहे. या प्रश्नाचं उत्तर ऐकून तुम्हाला निश्चितच धक्का बसेल. या संदर्भात केंद्रीय स्वास्थ्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने एक सर्वे केला होता. यामध्ये अगदीच हैराण करणारी माहिती समोर आली आहे. हा […]
नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात अरविंद केजरीवाल यांचा पराभव करून निवडून आलेले परवेश वर्मा मुख्यमंत्रिपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात किरकोळ महागाईत घट झाली आहे. केंद्र सरकारने बुधवारी महागाईचा अहवाल जारी केला.
ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार 2024 च्या करप्शन परसेप्शन इंडेक्सनुसार भारताची एका अंकाने घसरण झाली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस इंडिया आघाडीच्या बाबतीत घाईत नाही. तर राज्यवार आघाडी करण्याकडे काँग्रेसचा कल आहे.