या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पर्यटकांचाही मृत्यू झाला. यात पु्ण्यातील दोन तर डोंबिवलीतील मावसभावंडांचा दुर्दैवी अंत झाला.
इतिहासात डोकावून पाहिलं तर मागील 15 वर्षांच्या काळात 11 दहशतवादी हल्ल्यांमध्ये 227 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
या हल्ल्यात फक्त 20 मिनिटांच्या अंतराने एक कुटुंब वाचले. त्यांनी या हल्ल्याची भयावहता अगदी जवळून अनुभवली.
रियल इस्टेट फर्मशी संबंधित प्रकरणात ईडीकडून तपास केला जात असतानाच साऊथ सिनेमातील सुपरस्टार महेश बाबूला ईडीची नोटीस मिळाली आहे.
केंद्रीय सडक परिवहन मंत्रालयाने स्पष्टपणे सांगितलं आहे की येत्या 1 मेपासून देशात उपग्रह आधारीत टोल प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतलेला नाही.
शनिवारी सकाळी मुस्तफाबादमध्ये एक इमारत अचानक कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबून चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
इलाहाबाद हायकोर्टाचे म्हणणं आहे की पालकांच्या इच्छेविरुद्ध जाऊन लग्न करणाऱ्या प्रेमी जोडपे पोलीस सुरक्षेचा दावा करु शकत नाहीत.
नांदेड ते मुंबई दरम्यान चालणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसमध्ये एटीएम मशीन बसवण्यात आले आहे.
तामिळनाडूला स्वायत्त बनवण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी विधानसभेत सादर केला आहे.
राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख (रालोजपा) आणि माजी केंद्रीय मंत्री पशुपती कुमार पारस यांनी सोमवारी एनडीएतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली.