- Home »
- national News
national News
काय सांगता! तुमचे घर अन् ऑफीसातील ‘एसी’वरही सरकारचा कंट्रोल; नव्या नियमांत काय?
प्रस्तावित नियमानुसार, कोणत्याही एसीची सेटिंग 20 अंश सेल्सिअसपेक्षा कमी किंवा 28 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त ठेवताच येणार नाही.
गुडन्यूज! भारतातील गरीबीत 27 टक्क्यांनी घट; लोकांचं आरोग्य, शिक्षण अन् उत्पन्नही वाढलं
मागील 11 वर्षांच्या काळात भारतात गरीब लोकांच्या संख्येत 27.1 टक्क्यांनी घट झाली असून आता ही संख्या फक्त 5.3 टक्के इतकीच राहिली आहे.
मणिपुरात पुन्हा हिंसाचार! पोलीस आंदोलकांत धुमश्चक्री; पाच जिल्ह्यांत इंटरनेट बंद
हिंसाचाराच्या आगीत जळत असलेल्या मणिपुरात पुन्हा (Manipur Violence) एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
आधी झालं जोरदार स्वागत नंतर बेदम मारहाणीत नवरदेवाचा मृत्यू; लग्न सोहळ्यातील धक्कादायक घटना
लग्न सोहळ्यातील कार्यक्रमात किरकोळ वादानंतर झालेल्या मारहाणीत नवरदेवाचा मृत्यू झाला.
धक्कादायक! टरबूजांतून कोट्यावधींची गांजा तस्करी; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
फक्त टरबुजामुळं त्यांना अटक केलेली नाही तर टरबुजांच्या आत कोट्यावधी रुपयांच्या वस्तू लपवून घेऊन चालले म्हणून अटक केली आहे.
चलनातून 500 रुपयांच्या नोट बंद होणार? PM मोदींच्या निकटवर्तीयाची जाहीर सभेत मागणी अन्..
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पार्टीचे प्रमुख एन. चंद्रबाबू नायडू यांनी मोठी मागणी केली आहे. चलनातून 500 रुपयांच्या नोटा काढून टाका
मुलीचं लग्न करायला आई निघाली पण स्वतःच जावयाच्या प्रेमात पडली अन् पुढे.. वाचा अनोख्या विवाहाची स्टोरी
एक 45 वर्षीय विधवा महिला तिच्या मुलीच्या लग्नासाठी मुलाचा शोध घेत होता. पण नंतर असं काही घडलं की या मु्लीची आईच होणाऱ्या जावयाच्या प्रेमात पडली आणि त्याच्याशी लग्नही केलं.
भारीच! देशातील तब्बल 6 कोटी शेतकऱ्यांना मिळाली डिजिटल ओळख; यूपी अन् महाराष्ट्राची आघाडी
आजमितीस देशातील 14 राज्यांतील 6.1 कोटी शेतकऱ्यांना डिजिटल ओळख मिळवून दिली आहे. या डिजिटल ओळखपत्राला शेतकरी ओळखपत्र असेही म्हटले जाते.
काय सांगता! ‘या’ खास आंब्याची किंमत 3 लाख रुपये किलो; शेतात CCTV अन् सुरक्षारक्षक तैनात
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील बबियांव गावातील शेतकऱ्याने जपानमधील मियाझाकी या खास आंब्याची शेती केली आहे.
मुलांच्या आरोग्यासाठी CBSE चा मोठा निर्णय; देशभरांतील शाळांत आता ‘शुगर बोर्ड’
देशातील सर्व सीबीएसई शाळांत शुगर बोर्ड स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. सीबीएसईने देशातील 24 हजारांपेक्षा जास्त शाळांमध्ये शुगर बोर्ड लावण्याचे आदेश दिले आहेत.