- Home »
- NCP
NCP
पवार धादांत खोट बोलले, कोणीही नवखं, अनुभवी नव्हतं; ‘त्या’ वक्तव्यावरून अजितदादांनी सुनावलं
Ajit Pawar यांनी शरद पवार यांच्या '2004 साली राष्ट्रवादी पक्षाचा मुख्यमंत्री केला असता तर पक्ष फुटला असता.' या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.
‘बाळाचे’ रिपोर्ट मॅनेज करणाऱ्या डॉ. तावरेंचे यापूर्वीही कारनामे… आमदार टिंगरेंशी आहे खास कनेक्शन
अल्पवयीन आरोपीचे रिपोर्ट मॅनेज करणाऱ्या डॉ.अजय तावरे याचे आमदार सुनील टिंगरेंशी खास कनेक्शन आहे
राज्यातील अनेक नेते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार, सुनील तटकरेंचा मोठा दावा
Sunil Tatkare : आज राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार
कल्याणमध्ये ठाकरे पालटणार बाजी की शिंदे राखणार गड, बालेकिल्यात कोणाला मिळणार विजय?
Kalyan Lok Sabha : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर पहिल्यांदाच होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण राज्याचे लक्ष कल्याण लोकसभा
भाजपला बहुमत मिळालं नाही तर पाठिंबा देणार का? शरद पवारांच्या उत्तरानं पिक्चर क्लिअर..
लोकसभा निवडणुकीत भाजपला जर बहुमत मिळालं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची काय भूमिका असेल याचं उत्तर शरद पवारांनी दिलं.
Lok Sabha Election: काहींना मतदानापासून रोखले, बीड, बारामतीमध्ये बोगस मतदान झाले; शरद पवारांचा गंभीर आरोप
पवार म्हणाले पंतप्रधानपदाचा चेहार कुणीही असू शकतो. चेहरा नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. अनेकदा पंतप्रधानपदाचा चेहरा नसताना निवडणूक झाली आहे.
CM पदासाठी राऊतांचा शिंदेंच्या नावाला विरोध होता; उन्मेश पाटलांचा आरोप
मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदेंच्या नावाला संजय राऊतांचा विरोध होता आता ते धादांत खोट बोलत असल्याचा गंभीर आरोप उमेश पाटलांनी केलायं.
त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता, शरद पवारांचा खळबळजनक खुलासा
अजित पवार वारंवार 2004 ला राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पद न घेतल्याने शरद पवारांवर टीका करतात. त्याला उत्तर देताना पवारांनी नवा खुलासा केला.
महाराष्ट्रात भाजपला धक्का की बोनस? इतिहासातल्या ‘या’ गोष्टी सांगतात तरी काय..
महाराष्ट्रात यंदा राजकारण पूर्ण बदललं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत.
Vedio : अन् माझा संयम सुटला; मोदींच्या सभेत पवारांच्या नावे घोषणा देणाऱ्या युवकाने सांगितली ‘अंदर की बात’
मोदींची मी 15 मिनिटे वाट पाहिली पण ते कांद्यावर बोललेच नाहीत म्हणूनच घोषणा दिली असल्याचं किरण सानप यांनी स्पष्ट केलं.