- Home »
- OBC Reservation
OBC Reservation
छगन भुजबळ पिसाळलेलं कुत्र चावल्यासारखं करतोयं; मनोज जरांगेंची जळजळीत टीका
छगन भुजबळ पिसाळलेलं कुत्र चावल्यासारखं करत, असल्याची जळजळीत टीका मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळांवर केलीयं.
Beed News : मराठा विरूद्ध ओबीसी वाद चिघळळा; मनोज जरांगे पाटलांच्या मूळगावी दगडफेक
मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण तापलेलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मूळगावी दगडफेकीची घटना घडली.
गुणरत्न सदावर्तेंच्या उपस्थितीत ओबीसी मेळावा; भगवान बाबा गडावरही नतमस्तक
ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणार्थ कायदेशीर बाजू मांडणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या उपस्थितीत आज पाथर्डी तालुक्यात ओबीसी मेळावा पार पडला.
झालं गेलं सोडा, ओबीसी-मराठा बांधवांनी पटवून घ्यावं; हाकेंच्या आंदोलनानंतर जरांगेंचा पवित्रा
झालं गेलं सोडा, ओबीसी-मराठा बांधवांनी पटवून घ्यावं, असा पवित्रा मराठा आंदोलन नेते मनोज जरांगे यांनी लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनानंतर घेतलायं.
बेट्या, टांगा उलटा नाही बांधला तर नाव नाही सांगणार; जरांगेंच्या निशाण्यावर पुन्हा भुजबळ
तू सरळ बोल, आमच्यात काडी लावतोयं का, पण मी लय पुढचा असल्याचं म्हणत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा छगन भुजबळांवर निशाणा साधलायं.
आम्हाला आरक्षण नाही, मग आम्ही किती तयारी दाखवू; जरांगेंचा ओबीसींना थेट इशारा
आरक्षण असूनही भांडणं करायची तयारी, मग आम्हाला नाही तर आम्ही किती तयारी दाखवू, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी ओबीसी बांधवांना दिला आहे.
येवल्याचा माणूस म्हणतोय तलवारी काढू; मनोज जरांगे पाटलांचा नाव न घेता भुजबळांवर पुन्हा निशाणा
मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना छगन भुजबळांवर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले, येवल्याचा माणून तलवार काढा म्हणतोय.
जरांगेंची मागणी इनलॉजिकल, त्यांचा सल्लागार कोण? कळतच नाही, लक्ष्मण हाकेंनी वाभाडेच काढले
मनोज जरांगे यांची मागणी इनलॉजिकल, त्यांचा सल्लागार कोण? कळतच नाही, या शब्दांत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांचे वाभाडेच काढले.
संघर्ष वाढणार? ‘या’ गावात OBC वगळता सर्वच नेत्यांना गावबंदी, पण लक्ष्मण हाकेंचा विरोध
OBC Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षण (Maratha reservation) आणि ओबीसी आरक्षणावरून (OBC Reservation) राजकीय वातावरण तापलं आहे
यूपी-बिहारसारखाच हिंसाचार राज्यात सुरू होईल, मराठा-ओबीसी वादावर राज ठाकरे स्पष्टच बोलले
जातीपातीचं विष शाळा-कॉलेजपर्यत जाईल. जातीपातीचं विष कालवणाऱ्यांना महाराष्ट्रानं दूर ठेवलं पाहिजे, असंही राज ठाकरे म्हणाले.