जनतेमध्ये भाजपच्या विरोधात वातावरण आहे. त्यामुळे 400 पार दावा चालणार नाही. इंडिया आघाडीची सत्ता येईल असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.
घाटकोपरमध्ये प्रभू श्रीरामाचे बॅनर लागलेत. यावरून संजय राऊतांनी भाजपवर टीका केली. पराभवाच्या भीतीने रामाला मैदानात उतरल्यांचं ते म्हणाले.
माझ्यावर आरोप करणारे खैरनार, अण्णा हजारेंचं काय झाले? ते कुठे आहेत? असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवारांनी केेला.
भाजपच्या नेत्यांनी केवळ भडकाऊ भाषणं करून ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला. दहा वर्षे सत्तेत राहूनही त्यांच्याकडे सांगण्यासासारखे काहीच नाही
, बिभव कुमारच्या यांच्या अटकेनंतर केजरीवाल यांनी आक्रमक पवित्रा घेत भाजपला (BJP) आव्हान केलं आहे.
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारासाठी आज शेवटचा दिवस आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र
ठाकरे नावाचा कुणीतरी पाहिजे म्हणून एक ठाकरे भाड्याने घेतलाल आहे असा थेट घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ते मुंबईत प्रचार सभेत बोलत होते.
PM Modi यांनी राज्यामध्ये लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचारार्थ आज मुंबईमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतली.
कलम 370 हटवणारा मोदी हाच संविधानाचा एकमेव रक्षक आहे असं म्हण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीका केली. ते मुंबईत सभेत बोलत होते.
Uddhav Thackeray On Narendra Modi : महाविकास आघाडीच्या (MVA) उमेदवारांसाठी आज मुंबईतील बीकेसी मैदानात उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray